
माणसाच्या आयुष्यातला शेवटचा टप्पा होणार गायब…?
माणसाच्या आयुष्याचे अनुक्रमे बालपण, तारुण्य आणि म्हातारपण असे तीन टप्पे असतात. या प्रत्येक टप्प्यातील अनुभवांतून माणूस सर्वार्थाने समृद्ध होत जातो. नाती-गोती, चांगले-वाईट प्रसंग, संघर्ष, प्रथा-परंपरा,

माणसाच्या आयुष्याचे अनुक्रमे बालपण, तारुण्य आणि म्हातारपण असे तीन टप्पे असतात. या प्रत्येक टप्प्यातील अनुभवांतून माणूस सर्वार्थाने समृद्ध होत जातो. नाती-गोती, चांगले-वाईट प्रसंग, संघर्ष, प्रथा-परंपरा,

आज आपल्या देशात शिक्षण हे ज्ञान देण्याचे साधन न राहता एक व्यवसाय बनत चालले आहे. विद्यार्जन म्हणजे केवळ गुण मिळविणे किंवा करिअर घडविणे एवढ्यावरच सिमित

नाशिककरांसाठी खुशखबर आहे. नाशिकमध्ये घर खरेदीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ‘म्हाडा’च्या नाशिक मंडळातर्फे शहरातील विविध भागांमधील 402घरांसाठी नवी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. ही

२५ नोव्हेंबर २०२५ हा दिवस भारतीयांसाठी सुवर्णक्षण ठरला. हिंदूंसाठी आस्था असणाऱ्या राम मंदिराचा ‘धर्मध्वजारोहण’ सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. देशभरातून निवडलेल्या
Maharashtra Local Body Election 2025: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीसाठी शनिवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.

राज्यात हिवाळा सुरू होताच तापमानात झालेली घसरण स्पष्टपणे जाणवत आहे आणि त्याचा परिणाम नागरिकांच्या जीवनशैलीवरही दिसू लागला आहे. थंडी वाढली की अनेकांकडून एकच सल्ला ऐकू