केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मधून कोणाला काय मिळालं ?

२०२५- २०२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर झाला आहे. हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा ठरला असून यात अनेक गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. तर त्या नेमक्या कुठल्या गोष्टी आहेत ते आपण या लेखामधून समजून घेऊयात. या अर्थसंकल्पातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे १२ लाखांपर्यंत उत्पन्न असल्यास नोकरदारांना कोणताही टॅक्स नसेल. म्हणजेच वर्षाच्या अखेरीस टॅक्स rebate मिळणार…

Read More

एक देश, एक निवडणूक

“एक देश, एक निवडणूक” ही संकल्पना भारतीय राजकारणात सध्या चर्चेचा विषय बनली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, यामुळे लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाचा उद्देश निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करणे आणि विकासकामांना गती देणे आहे. एक देश, एक निवडणूक हे धोरण जर राबवलं गेलं तर त्याचे काही…

Read More

मस्साजोग हत्याकांड! कराड – मुंडे आणि धस… 

संतोष देशमुख यांची हत्या…वाल्मिक कराड..धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आणि आष्टीच्या सुरेश अण्णाचा ‘धस”का! मराठवाड्यातला असा एक जिल्हा जो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतो तो म्हणजे बीड जिल्हा !…..पण यावेळी हा जिल्हा चर्चेत येण्याला कारण अत्यंत गंभीर आहे. ते म्हणजे केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं ९ डिसेंबर रोजी झालेलं अपहरण आणि…

Read More