भारतातील रस्ते अपघातांची भयावह स्थिती: एक गंभीर सामाजिक समस्या
भारताच्या रस्त्यांवरील अपघातांची संख्या आणि त्यातील मृत्यू दर अत्यंत चिंताजनक स्थितीत आहे. प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला रस्त्यावर घडलेल्या अपघातांच्या बातम्या आपल्या कानावर येत असतात, पण या अपघातांची तीव्रता आणि त्यातून होणारी मृत्यूंवरील प्रभाव तितकाच गंभीर आहे. भारतीय रस्त्यांवर होणारे अपघात यामुळे दर तीन मिनिटाला एक मृत्यू होतो आहे.2023 मध्ये रस्ते अपघातात 1,72,000 लोकांचा मृत्यू झाला आहे….
