UPI वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी – 1 ऑगस्टपासून व्यवहारामध्ये नवे बदल

वापरकर्त्यांना UPI अॅप्सच्या वापरामध्ये थोडा बदल जाणवेल. कारण युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून काही बदल लागू करणार आहेत. हे बदल एनपीसीआय (National Payments Corporation of India) द्वारे केले जाणार आहेत. बॅलेन्स चेक आणि ट्रान्झॅक्शन स्टेटससह अॅपमधील हे बदल इंटरफेस स्थिर आणि कार्यक्षम बनवण्याच्या उद्देशाने केले जाणार आहेत. वापरकर्त्यांना त्यांच्या व्यवहारादरम्यान आता व्यत्यय येऊ […]

Continue Reading

Mhada Lottery 2025: म्हाडाच्या 5285 घरांसाठी 13,891 अर्ज

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) च्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने ठाणे, वसई या ठिकाणी गृहनिर्माण योजनेअंतर्गत 5,285 निवासी सदनिका, तसेच सिंधुदुर्ग आणि कुळगाव-बदलापूर जिल्ह्यातील 77 भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहिर केली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया 14 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजल्यापासून सुरू झाली, अगदी काही दिवसांतच म्हाडाकडे 13,891 अर्ज […]

Continue Reading

फक्त 9 लाखात घर? ठाणे, वसईसह एकूण 5285 म्हाडाची घरे उपलब्ध

म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ठाणे शहर, ठाणे जिल्हा आणि वसई येथील 5285 घरांची, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस आणि कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंडांची विक्री जाहीर करण्यात आली. या घरांसाठी 14 जुलै 2025 रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या लॉटरीमध्ये एकूण 565 घरे सर्वसमावेशक योजनेअंतर्गत, 3002 घरे एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत, 1677 घरे म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण […]

Continue Reading

59 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास; भारतीय पासपोर्टची गगनभरारी

मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार, जगभरातील देशांच्या पासपोर्टच्या जागतिक क्रमवारीत भारतीय पासपोर्टने महत्वाची कामगिरी बजावली आहे. भारताने नाविन्यपूर्ण कामगिरी बजावत 85 व्या स्थानावरून 77 व्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताच्या दृष्टीने ही खूप महत्वाची गोष्ट आहे. भारतीय नागरिकांना आता 59 देशांमध्ये व्हिसामुक्त किंवा व्हिसा-ऑन- अरायव्हल प्रवेश मिळणार आहे. भारतीय आफ्रिकेतील 19 देशांमध्ये, आशियातील 18 […]

Continue Reading

चिमणी – निसर्ग साखळीतील संवेदनशील, पण अत्यावश्यक दुवा

मुंबईच्या या गजबजाटीच्या वातावरणात सकाळी एक आवाज कानांना सुमधूर वाटतो. दिवसाची सुरूवात चिमण्यांच्या चिवचिवाटाने झाली तर याहून सुख ते काय… हा लहानगा पक्षी आपल्या आयुष्यातील एक भाग आहे. परंतू ती नैसर्गिकदृष्ट्या एक अत्यंत महत्वाचा भाग मानली जाते. परिसरातील जैवविविधता वाढवण्यामध्ये चिमण्यांचा अप्रत्यक्षरित्या सहभाग आहे. चिमण्या निसर्गाच्या दृष्टीने महत्वाच्या कशा? याचं उत्तर म्हणजे चिमण्यांना बीजप्रसारक म्हणून […]

Continue Reading

Maharashtra Govt to Launch ‘Jayant Narlikar Science & Innovation Centre’ | शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या नावाने SIAC उपक्रम सुरू

माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतीक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांची घोषणा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामार्फत (RGSTC) २०१५ पासून राज्यात काही जिल्ह्यांमध्ये “विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र” (SIAC) स्थापन केले आहेत. आता उर्वरित २३ जिल्ह्यांमध्ये SIAC केंद्रे व २८ नवीन टेक्नॉलॉजी लॅब्स उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एकूण ५ वर्षाच्या कालावधीत ही केंद्रे निर्माण करण्यात […]

Continue Reading

फास्टॅगचा मास्टर स्ट्रोक – फक्त १५रु टोल भरुन देशभर फिरा!

तुम्ही जर का नॅशनल हायवे ने प्रवास करीत असाल आणि तुम्हाला देशभर प्रवास करण्याची आवड असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील टोलचे दर कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत केंद्र सरकारने नुकतीच ‘फास्टॅग वार्षिक पास योजना’ जाहीर केली आहे. दर काही किलोमीटरवर टोल देताना थांबावं लागतं, आणि प्रत्येक वेळी वॉलेटमधून ५०-१०० रुपयांची रक्कम […]

Continue Reading

टेस्ला आली… आणि मराठीत बोलली!

टेस्ला कंपनीने भारतात आपली अधिकृत सुरुवात मुंबई येथून करताना मराठी भाषेचा सन्मान करत एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. मुंबईत सुरु झालेल्या त्यांच्या पहिल्या शोरूममध्ये इंग्रजीबरोबरच मराठी नाव आणि साइनबोर्ड वापरण्यात आले आहेत. हे एक साधं दृश्यात्मक पाऊल नसून, महाराष्ट्रातील स्थानिक संस्कृती व भाषेप्रती दाखवलेला आदर आहे. टेस्ला या जागतिक ब्रंड असलेल्या कंपनीने घेतलेली ही भाषिक […]

Continue Reading

स्थलांतरित पक्ष्यांसाठी भारतातील ८ पक्षीमित्र गावांची प्रेरणादायी कहाणीजिथे माणसं निसर्गाची जबाबदारी घेऊन पक्ष्यांसाठी घर बनवतात!

दरवर्षी हजारो मैलांचा प्रवास करून स्थलांतरित पक्ष्यांचे थवे भारतात येतात. थंडीपासून बचाव, अन्न व पाण्याचा शोध, तसेच प्रजननाच्या योग्य जागा शोधण्यासाठी हे पक्षी विविध देशांतून भारतात स्थलांतर करतात. मात्र त्यांच्या या प्रवासात त्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो – पर्यावरणीय बदल, शिकारी, अन्नाच्या टंचाईपासून ते मानवी अतिक्रमणापर्यंत अनेक संकटे.अशा वेळी, भारतात अशी काही गावे आहेत, […]

Continue Reading

जैन धर्मातील संथारा: आत्मशुद्धीचा अंतिम सोहळा

भारतीय संस्कृतीत जन्म आणि मृत्यू यांना एक अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. बहुतांश धर्मांमध्ये मृत्यू ही एक अपरिहार्य घटना मानली जाते, परंतु जैन धर्मामध्ये मृत्यूसुद्धा एक आध्यात्मिक निर्णय ठरू शकतो. ‘संथारा’ किंवा ‘सल्लेखना’ ही अशाच एका अद्वितीय धार्मिक परंपरेचे उदाहरण आहे. यात व्यक्ती स्वतःच्या इच्छेने अन्न-पाण्याचा त्याग करून मृत्यूला सामोरे जाण्याचा संकल्प करतो. या प्रक्रियेला ‘मरणव्रत’ […]

Continue Reading