दसऱ्यादिवशी दहनाऐवजी केली जाते रावणाची पूजा; महाराष्ट्रातील एका गावाची 300 वर्ष जुनी परंपरा
दसरा म्हणजे असत्यावर सत्याचा विजय. प्रभू रामाने रावणाचा वध करून धर्माचे रक्षण केले, ही कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. दसऱ्याच्या दिवशी रावणाची प्रतिमा उभी करून त्याला जाळण्यात येते आणि रामाचा विजय म्हणजेच सत्याचा विजय जल्लोषात साजरा केला जातो. मात्र महाराष्ट्रात असे एक गाव आहे जिथे रावण दहना ऐवजी पूजा केली जाते. हो बरोबर ऐकलेत… […]
Continue Reading