
शेवटच्या क्षणी बदलली विमानाची दिशा… आणि वाचवले असंख्य जीव!
२ एप्रिल २०२५ ची रात्र. गुजरातमधील जामनगरपासून १२ किमी अंतरावर असलेल्या सुवर्णा गावाजवळ आकाशातून अचानक एक आवाज घुमला. काही क्षणांत जमिनीला हादरा बसला आणि आगीचे

२ एप्रिल २०२५ ची रात्र. गुजरातमधील जामनगरपासून १२ किमी अंतरावर असलेल्या सुवर्णा गावाजवळ आकाशातून अचानक एक आवाज घुमला. काही क्षणांत जमिनीला हादरा बसला आणि आगीचे

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापार प्रणालीत मोठे बदल घडवून आणत विविध देशांवर “Reciprocal Tariff” (समन्यायी व्यापार कर) लागू केला आहे. या धोरणानुसार,

“आई झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर नुकताच झळकत होता… पण काही तासांतच तिच्या डोळ्यांतला प्रकाश कायमचा मावळला.”पुण्यासारख्या प्रगत शहरात, आणि दीनानाथ मंगेशकरसारख्या नावाजलेल्या रुग्णालयात, केवळ पैशांअभावी

“भारतीय स्टार्टअप्स म्हणजे काय? फक्त अॅप्स? फक्त जलद डिलिव्हरी?”केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या या प्रश्नांमुळे भारतीय स्टार्टअप्सच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. पण याच प्रश्नांना

भारतात जंगल संरक्षणासाठी अनेक ऐतिहासिक आंदोलनं झाली. चिपको आंदोलनानं जगभरात खळबळ उडवली, तर आदिवासी समाजानं आपली ‘जल, जंगल, जमीन’ टिकवण्यासाठी शतकानुशतके संघर्ष केला. मात्र, आधुनिकतेच्या

मुस्लिम समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी व त्याच्या संपत्तीच्या योग्य व्यवस्थापनासाठी वक्फ मंडळ महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, या मंडळाच्या कार्यप्रणालीत वेळोवेळी सुधारणा करण्याची