
विराट कोहलीचा कसोटी प्रवास – आकड्यांपलीकडचं एक प्रेरणादायी पर्व
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहित शर्मानंतर विराट कोहलीनेही कसोटी फॉरमॅटला अलविदा म्हटल्याने क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहित शर्मानंतर विराट कोहलीनेही कसोटी फॉरमॅटला अलविदा म्हटल्याने क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला

2025 मधील इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) ही जगातील सर्वात मोठी टी-20 लीग सध्या स्थगित करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावामुळे बीसीसीआयने (BCCI) आठवडाभरासाठी

सह्याद्रीच्या रांगांमध्ये उभ्या असलेल्या किल्ल्यांच्या दगडांमध्ये इतिहासाची गूढता दडलेली आहे. या गूढतेला उलगडणारे, त्यातल्या प्रत्येक खाचखळग्याला शब्दरूप देणारे आणि शिवकालीन इतिहासाला जिवंत ठेवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच

भारत-पाकिस्तान सीमारेषेवर सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर पाकिस्तान आणि POK (पाकव्याप्त काश्मीर) भागात दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याने अचूक हल्ले केले आहेत. देशातील

गौतम बुद्ध यांनी धार्मिक नव्हे, तर सामाजिक, नैतिक आणि बौद्धिक क्रांती घडवली. त्यांनी 2,500 वर्षांपूर्वी भारतात बौद्ध धर्माची स्थापना केली आणि त्यांच्या शिकवणींने आजही जगभरातील

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय लष्कराने आणि वायूदलाने एकत्र येऊन राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने पुन्हा एकदा संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. यामध्ये खास बाब म्हणजे