एक वधू दोन वर! महिलेने केले द्रौपदी प्रथेनुसार दोन भावांशी लग्न

आजच्या स्वार्थी जगात कुणी साधं चॉकलेट सुद्धा शेअर करत नाहीत, मग आपला जीवनसाथी शेअर करणं तर लांबचं राहिलं. आताचं उदाहरण द्यायचं झाल्यास “कोल्ड प्ले” कॉन्सर्टमध्ये एका जोडप्याचं भाडं उघडं पडलं. त्यानंतर त्या जोडप्याची झालेली पळापळ अगदी जगभर प्रसिद्ध झाली. भारत याबाबतीत थोडा वेगळा आहे. भारताला विविध परंपरा, रूढी, प्रथांचा इतिहास आहे. प्रत्येक भागात वेगवेगळ्या परंपरा, […]

Continue Reading

ठाकरे VS दुबे: भाषेच्या वादात ‘X’ वर शाब्दिक रणकंदन

मराठी आणि हिंदी मुद्दयावरून राज्यात वादविवाद सुरू आहेत. अमराठी व्यापाऱ्यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मिरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. यावरून भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले होते. निशिकांत दुबे यांनी “स्वत:च्या घरी कुणीही सिंह असतो. हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ… […]

Continue Reading

दीड लाख गोविंदांना मिळणार विमा कवच! – सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची मागणी पूर्ण

महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी जन्माष्टमीच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणारी दहीहंडी ही एक पारंपरिक, सामाजिक आणि साहसी कला म्हणून ओळखली जाते. या उत्सवात हजारो गोविंदा पथकं सहभागी होतात आणि थरांवर थर लावून दहीहंडी फोडली जाते. या खेळात सामील होणाऱ्या गोविंदांचा जीव धोक्यात असतो. त्यामुळे सुरक्षेची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. याचाच भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने काही […]

Continue Reading

ब्रेकिंग द सायलन्स; केरळमध्ये भरला घटस्फोटीत महिलांचा “डिव्होर्स कॅम्प”

अलिकडच्या काळात घटस्फोट ही जरी एक सामान्य घटना असली तरी घटस्फोटीत महिलेकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र बदललेला नाहिय. पूर्वीच्या पिढ्या कितीही त्रास झाला तरी नातेसंबंध टिकवून ठेवण्यावर भर देत असत. परंतू आताची पिढी आहे ते स्वीकारून पुढे जाण्याकरीता आग्रही असल्याचे दिसून येते. घटस्फोट या बाबतीत प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असला तरी या शब्दाभोवती अजूनही काही गोष्टी निषिद्ध […]

Continue Reading

चिमणी – निसर्ग साखळीतील संवेदनशील, पण अत्यावश्यक दुवा

मुंबईच्या या गजबजाटीच्या वातावरणात सकाळी एक आवाज कानांना सुमधूर वाटतो. दिवसाची सुरूवात चिमण्यांच्या चिवचिवाटाने झाली तर याहून सुख ते काय… हा लहानगा पक्षी आपल्या आयुष्यातील एक भाग आहे. परंतू ती नैसर्गिकदृष्ट्या एक अत्यंत महत्वाचा भाग मानली जाते. परिसरातील जैवविविधता वाढवण्यामध्ये चिमण्यांचा अप्रत्यक्षरित्या सहभाग आहे. चिमण्या निसर्गाच्या दृष्टीने महत्वाच्या कशा? याचं उत्तर म्हणजे चिमण्यांना बीजप्रसारक म्हणून […]

Continue Reading

Maharashtra Govt to Launch ‘Jayant Narlikar Science & Innovation Centre’ | शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या नावाने SIAC उपक्रम सुरू

माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतीक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांची घोषणा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामार्फत (RGSTC) २०१५ पासून राज्यात काही जिल्ह्यांमध्ये “विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र” (SIAC) स्थापन केले आहेत. आता उर्वरित २३ जिल्ह्यांमध्ये SIAC केंद्रे व २८ नवीन टेक्नॉलॉजी लॅब्स उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एकूण ५ वर्षाच्या कालावधीत ही केंद्रे निर्माण करण्यात […]

Continue Reading

उद्धवजी, तुम्हाला सत्तेत आणतो’ – फडणवीसांची सभागृहात धक्कादायक ऑफर!

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आमदारकीचा कार्यकाळ यांचा कार्यकाळ २९ ऑगस्टला संपत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज विधान परिषद सभागृहात त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदी नेत्यांची भाषणे झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेत अंबादास दानवेंबाबत […]

Continue Reading

शिंदे-आंबेडकर युतीची घोषणा; महाराष्ट्रात नवे समीकरण!

मुंबई – महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्या युतीची घोषणा झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेसोबत युतीची घोषणा केली.हे दोन्ही पक्ष महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका […]

Continue Reading

महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग – घणसोली ते शिळफाटा दरम्यान २१ किमी बोगद्याचा पहिला टप्पा पूर्ण

भारताच्या आधुनिक रेल्वे युगाची सुरुवात करणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात आता महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाला आहे. घणसोली आणि शिळफाटा दरम्यान 21 किलोमीटर लांब बोगद्याचा पहिला भाग आता पूर्ण झाला आहे. ही केवळ अभियांत्रिकीची कामगिरी नसून, भारताच्या गतिशील विकासदृष्टीची ओळख आहे. हा बोगदा संपूर्ण प्रकल्पातील सर्वात क्लिष्ट आणि आकर्षक भाग मानला जात होता. चला […]

Continue Reading

मुंबईत बनणार शिवरायांचा भव्य अश्वारुढ पुतळाः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पावसाळी अधिवेशनात घोषणा!

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्रोत आहेत. स्वराज्याच्या स्थापनेपासून ते आदर्श प्रशासन, लोककल्याण आणि स्वाभिमानाच्या लढ्यापर्यंत शिवरायांनी निर्माण केलेला इतिहास आजही आपल्याला मार्ग दाखवतो. आणि या इतिहासाचे स्मरण फक्त उत्सवापुरते मर्यादित न ठेवता, त्याचे स्मारकात, धोरणांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रूपांतर करणे हे खऱ्या अर्थाने शिवस्मरण ठरते – हे कार्य सध्या […]

Continue Reading