ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांची ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला सदिच्छा भेट

नव्या पत्रकारांना नियुक्तीपत्रांचे वितरण ठाणे , दि. १७ जुलै‘जबरी खबरी’ या मराठी डिजिटल चॅनेलला दिनांक १६ जुलै रोजी ज्येष्ठ पत्रकार, संपादक व माध्यमतज्ज्ञ राजा माने यांनी सदिच्छा भेट दिली. ठाणे येथे पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात त्यांनी नव्याने कार्यरत होणाऱ्या पत्रकारांना नियुक्तीपत्रे सुपूर्द केली तसेच पत्रकारितेतील नैतिकता, सत्यनिष्ठा आणि लोकशाही मूल्यांवर आधारित मार्गदर्शन केले. ‘जबरी […]

Continue Reading

“सहेला रे… : विदुषी किशोरीताई अमोणकर जयंती”

भारतीय शास्त्रीय संगीताच्या विशाल, अनंतगर्भ आणि तितक्याच पवित्र विश्वात काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात जी केवळ गायनकलेनेच नव्हे, तर आपल्या चिंतनशील जीवनदृष्टीने आणि अद्वितीय सर्जनशीलतेने त्या परंपरेला नव्या वाटा शोधून देतात. अशा व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रगण्य नाव म्हणजे विदुषी किशोरीताई आमोणकर.त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या संपूर्ण जीवनप्रवासावर, संगीतविचारांवर आणि त्यांच्या योगदानावर एक सखोल, विचारप्रवर्तक आणि भावनिक नजर टाकणे हा […]

Continue Reading

एप्रिल फूल डे: खोड्यांचा हा दिवस कसा सुरू झाला?

दरवर्षी १ एप्रिल हा दिवस जगभरात एप्रिल फूल डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या खोड्या काढतात आणि गमतीशीर फसवणुकी करतात. पण या खोड्यांचा हा दिवस नेमका कसा सुरू झाला? चला, जाणून घेऊया एप्रिल फूल डेच्या इतिहासाबद्दल. एप्रिल फूल डे ची सुरुवात कशी झाली?एप्रिल फूल डेच्या सुरुवातीसंबंधी काही वेगवेगळी मते आहेत, […]

Continue Reading

“मला ते बोलल्याचा पश्चाताप……” कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया आली समोर…

महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच काहीतरी नवीन घडत असते. मात्र, यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे वादग्रस्त कॉमेडियन कुणाल कामरा! आपल्या तथाकथित विनोदाच्या नावाखाली राजकीय नेत्यांची खिल्ली उडवण्याचा त्याचा प्रयत्न नवीन नाही. परंतु, यावेळी त्याने थेट उपमुख्यमंत्री आणि जनतेच्या विश्वासावर पुढे आलेल्या नेत्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राच्या लोकशाहीला आणि जनतेच्या निवडीला गृहित धरून केलेल्या या वर्तनावर आता […]

Continue Reading

“लव्हस्टोरी की ट्रॅजेडी?” – युजवेंद्र चहल आणि धनश्री यांच्या ब्रेकअपच्या नाट्यमय कहाणीचा संपूर्ण खुलासा!”

भारतीय क्रिकेटचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी डान्सर धनश्री वर्मा यांचं लग्न अखेर तुटलं आहे! चार वर्षांच्या गाजलेल्या नात्यानंतर, चहल-धनश्रीने घटस्फोट घेतला आहे. पण नक्की काय झालं? प्रेमातली ही स्वप्नवत जोडी अचानक कशी फुटली? चला जाणून घेऊ त्यांच्या नात्याचा ‘फुल मसालेदार’ प्रवास! “लॉकडाऊन लव्हस्टोरी” – ऑनलाईन क्लासमधून थेट लग्नापर्यंतचा प्रवास!२०२० मध्ये जेव्हा […]

Continue Reading

बाबा ड्रम मध्ये आहेत!! “ती” लोकांना सांगत होती पण…..

मेरठ सारख्या शांत शहरात, एका घराच्या बंद दाराआड दडलेलं सत्य जेव्हा समोर आलं, तेव्हा त्याने सगळ्यांना हादरवून सोडलं. हा घटनाक्रम इतक्या भयावह सत्याकडे पोहोचेल, याची कल्पना कुणालाही नव्हती. सुरुवात एका साध्या बेपत्ता व्यक्तीच्या तक्रारीने झाली, पण जेव्हा त्या तक्रारीचा शेवट एका बंद घरातल्या दुर्गंधीच्या ड्रममध्ये सापडला, तेव्हा संपूर्ण शहरात थरकाप उडाला. काय घडलं होतं त्या […]

Continue Reading

उन्हाच्या तडाख्यात फिट आणि फ्रेश राहण्याचे सोपे उपाय!

उन्हाळा सुरू झाला की, तापमानात मोठी वाढ होते आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो. वाढलेली उष्णता शरीरातील पाणी कमी करते, ऊर्जा कमी होते आणि थकवा जाणवतो. त्यामुळे आरोग्य टिकवण्यासाठी योग्य आहार, पुरेसे पाणी आणि शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात होणाऱ्या आरोग्य समस्याउन्हाळ्यात तापमानाच्या तीव्रतेमुळे विविध आरोग्य समस्या उद्भवतात. त्यामध्ये प्रामुख्याने खालील त्रास होण्याची शक्यता असते:• […]

Continue Reading

भारतीय बनावटीचे तेजस विमान: स्वदेशी लढाऊ विमानाची मोठी झेप

भारतीय वायुसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे तेजस (Tejas) हे स्वदेशी लढाऊ विमान हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या भारतीय सरकारी संरक्षण कंपनीने विकसित केले आहे. हे हलके, बहुउद्देशीय आणि आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असे विमान आहे. तेजस हे भारताने स्वबळावर विकसित केलेले चौथ्या पिढीतील पहिले लढाऊ विमान आहे. हे विमान वायुसेनेच्या दळणवळण क्षमता वाढवण्यासाठी आणि संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या […]

Continue Reading

”प्रेक्षक मला मारायला निघालेत”… छावा मधल्या भूमिकेनंतर सारंग साठ्ये संकटात?

सध्या सर्वत्र विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. या सिनेमात मराठी आणि हिंदी कलाकारांची मोठी मांदियाळी आहे. विशेषतः, ‘भाडिपा’ या मराठी कंटेंट चॅनलचे संस्थापक आणि अभिनेता सारंग साठ्ये यांनी साकारलेली ‘गणोजी शिर्के’ ही नकारात्मक भूमिका चांगलीच गाजते आहे. त्याच्यासोबत अभिनेता सुव्रत जोशी यांनी ‘कान्होजी’ची भूमिका साकारली आहे. या दोघांची पात्रं प्रेक्षकांना चांगलीच खटकली, पण […]

Continue Reading

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्याने लिहलं पत्र; सोशल मीडियावर व्हायरल

प्रिय कॉमन मॅन, जय महाराष्ट्र सायेब… खरं सांगायचं तर तुम्ही सोताला कॉमन मॅन, डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं म्हणता तवा एक सामान्य माणूस म्हणून लै भारी वाटतं. आपलाच मोठा भाऊ बोलत असल्यासारखं वाटत. म्हणूनच हे एका कॉमन मॅनचं आपल्या डेडिकेटेड कॉमन मॅनला पत्र… खोटं नाय बोलत सायेब पण जव्हा तुमी उठाव केला तवा पार बट्ट्याभोळ […]

Continue Reading