Maratha Reservation : हैदराबाद गॅझेट-सातारा गॅझेट म्हंजी काय रे भाऊ? मराठा आरक्षणाला याचा फायदा होणार का?

Hyderabad Gazette Manoj Jarange : सध्या सर्वत्र एकच चर्चेचा विषय आहे, तो म्हणजे मराठा आरक्षण. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते. या आरक्षणादरम्यान झालेल्या गर्दीमुळे मुंबईकरांना नाहक त्रासही सहन करावा लागला. या आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला गेलेले. तेव्हा सरकारने सादर केलेला मसुदा […]

Continue Reading
Achyut_Potdar_Death_Jabari_Khabari

Achyut Potdar Death News : ‘कहना क्या चाहते हो’ प्राध्यापकाची अचानक एक्झिट

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील एक परिचित चेहरा, सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते आणि ‘कहना क्या चाहते हो’ डायलॉग फेमस करणारे अच्युत पोतदार यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी ठाण्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. ‘३ इडियट्स’ या चित्रपटातला त्यांचा कहना क्या चाहते हो? हा संवाद आजही लोक meme म्हणून वापरतात. छोट्या […]

Continue Reading
Virat-Anushka's Lifestory

Virushka News : विराट-अनुष्काचा साधेपणातील राजेशाही थाट!

आज सोशल मीडियावर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा लंडनमधील एक छोटासा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये दोघेही शांतपणे रस्त्याने चालत आहेत, कुठेही मोठा सिक्युरिटी ताफा नाही, तामझाम नाही; फक्त साधेपणाने हातात छत्री आणि पाण्याची बाटली घेतलेला विराट आणि त्याच्या बाजूला हसत-गप्पा मारत चालणारी अनुष्का! या व्हिडिओने अनेकांची मनं जिंकली, कारण त्यात “स्टार […]

Continue Reading

उद्धवजी, तुम्हाला सत्तेत आणतो’ – फडणवीसांची सभागृहात धक्कादायक ऑफर!

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आमदारकीचा कार्यकाळ यांचा कार्यकाळ २९ ऑगस्टला संपत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज विधान परिषद सभागृहात त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदी नेत्यांची भाषणे झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेत अंबादास दानवेंबाबत […]

Continue Reading

शिंदे-आंबेडकर युतीची घोषणा; महाराष्ट्रात नवे समीकरण!

मुंबई – महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्या युतीची घोषणा झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेसोबत युतीची घोषणा केली.हे दोन्ही पक्ष महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका […]

Continue Reading

मुंबईत बनणार शिवरायांचा भव्य अश्वारुढ पुतळाः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पावसाळी अधिवेशनात घोषणा!

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्रोत आहेत. स्वराज्याच्या स्थापनेपासून ते आदर्श प्रशासन, लोककल्याण आणि स्वाभिमानाच्या लढ्यापर्यंत शिवरायांनी निर्माण केलेला इतिहास आजही आपल्याला मार्ग दाखवतो. आणि या इतिहासाचे स्मरण फक्त उत्सवापुरते मर्यादित न ठेवता, त्याचे स्मारकात, धोरणांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रूपांतर करणे हे खऱ्या अर्थाने शिवस्मरण ठरते – हे कार्य सध्या […]

Continue Reading

विक्रम मिस्री: तीन पंतप्रधानांचे विश्वासू सचिव, आता ट्रोलिंगच्या भोवऱ्यात!

भारताच्या परराष्ट्र सचिवपदी विराजमान असलेले विक्रम मिस्री सध्या सोशल मीडियावर चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी यांच्यासारख्या पंतप्रधानांचे विश्वासू खासगी सचिव म्हणून कार्य केलेल्या या अनुभवी अधिकाऱ्याला, भारत-पाकिस्तान संघर्षानंतर झालेल्या शस्त्रसंधीमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेतला तर ते एक अत्यंत अनुभवी, शांत, परिपक्व आणि राजनयिक मुत्सद्देगिरीने समृद्ध अधिकारी आहेत. शस्त्रसंधी […]

Continue Reading

ऑपरेशन सिंदूरनंतर लष्करी सैनिकांसाठी Air India चा मोठा निर्णय: रिफंड व रीबुकिंग फी माफ

भारत-पाकिस्तान सीमारेषेवर सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर पाकिस्तान आणि POK (पाकव्याप्त काश्मीर) भागात दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याने अचूक हल्ले केले आहेत. देशातील सुरक्षा यंत्रणा सध्या अति दक्षतेवर आहेत. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) या महत्त्वपूर्ण कारवाईनंतर भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) असलेल्या दहशतवादी तळांवर अचूक ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करून जैश-ए-मोहम्मद व […]

Continue Reading

भारत आणि पाकिस्तानची क्षेपणास्त्र व हवाई संरक्षण प्रणाली : कोण आहे किती सक्षम?

भारताने नुकत्याच ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर लक्षित हल्ले केले असून, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. भारताने स्पष्ट केलं आहे की हे हल्ले दहशतवादी गटांवर करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी क्षमतांची चर्चा उफाळून आली असून विशेषतः क्षेपणास्त्र आणि हवाई संरक्षण प्रणाली किती सक्षम आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं […]

Continue Reading

बाबा ड्रम मध्ये आहेत!! “ती” लोकांना सांगत होती पण…..

मेरठ सारख्या शांत शहरात, एका घराच्या बंद दाराआड दडलेलं सत्य जेव्हा समोर आलं, तेव्हा त्याने सगळ्यांना हादरवून सोडलं. हा घटनाक्रम इतक्या भयावह सत्याकडे पोहोचेल, याची कल्पना कुणालाही नव्हती. सुरुवात एका साध्या बेपत्ता व्यक्तीच्या तक्रारीने झाली, पण जेव्हा त्या तक्रारीचा शेवट एका बंद घरातल्या दुर्गंधीच्या ड्रममध्ये सापडला, तेव्हा संपूर्ण शहरात थरकाप उडाला. काय घडलं होतं त्या […]

Continue Reading