स्थलांतरित पक्ष्यांसाठी भारतातील ८ पक्षीमित्र गावांची प्रेरणादायी कहाणीजिथे माणसं निसर्गाची जबाबदारी घेऊन पक्ष्यांसाठी घर बनवतात!

दरवर्षी हजारो मैलांचा प्रवास करून स्थलांतरित पक्ष्यांचे थवे भारतात येतात. थंडीपासून बचाव, अन्न व पाण्याचा शोध, तसेच प्रजननाच्या योग्य जागा शोधण्यासाठी हे पक्षी विविध देशांतून भारतात स्थलांतर करतात. मात्र त्यांच्या या प्रवासात त्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो – पर्यावरणीय बदल, शिकारी, अन्नाच्या टंचाईपासून ते मानवी अतिक्रमणापर्यंत अनेक संकटे.अशा वेळी, भारतात अशी काही गावे आहेत, […]

Continue Reading

विक्रम मिस्री: तीन पंतप्रधानांचे विश्वासू सचिव, आता ट्रोलिंगच्या भोवऱ्यात!

भारताच्या परराष्ट्र सचिवपदी विराजमान असलेले विक्रम मिस्री सध्या सोशल मीडियावर चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी यांच्यासारख्या पंतप्रधानांचे विश्वासू खासगी सचिव म्हणून कार्य केलेल्या या अनुभवी अधिकाऱ्याला, भारत-पाकिस्तान संघर्षानंतर झालेल्या शस्त्रसंधीमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेतला तर ते एक अत्यंत अनुभवी, शांत, परिपक्व आणि राजनयिक मुत्सद्देगिरीने समृद्ध अधिकारी आहेत. शस्त्रसंधी […]

Continue Reading

एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान मोदींना शरद पवारांचा फोन

पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्याचे प्रतिउत्तर म्हणून भारतीय वायुदलाने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या एअर स्ट्राईकने संपूर्ण देशात खळबळ माजवली. या कारवाईचं नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ असं देण्यात आलं असून, यामध्ये अनेक दहशतवादी तळ लक्ष्य केल्याची माहिती संरक्षण खात्याने दिली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण अधिकच तापलेलं असताना, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट पुढे आली […]

Continue Reading

‘व्वा काय प्लॅन’ – विनोदाच्या गाभ्यातून गंभीरतेचा स्पर्श करणारे संजय खापरे यांचे नवे नाटक!

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच मराठी रंगभूमीवर विविध विषयांची नाटके प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्या मालिकेत आता आणखी एक नाव जोडले गेले आहे – ‘व्वा काय प्लॅन’! अभिनेता-दिग्दर्शक संजय खापरे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेले हे नवे नाटक २४ एप्रिल रोजी दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात प्रथमच सादर झाले आणि त्याला रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. त्यानंतर नाट्यरसिकांच्या टाळ्यांच्या […]

Continue Reading
reaking: Dhananjay Munde Resigns – Political Turmoil Unfolds

धनंजय मुंडे यांचा राजीनामा: राजकीय भूकंप की नैतिक जबाबदारी?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराडशी संबंधित आरोपांमुळे राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. अखेर काल रात्री झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर धनंजय मुंडेंनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. […]

Continue Reading
P. L. Deshpande Maharashtra Kala Academy

पु.ल.देशपांडे कला अकादमी पुन्हा कलावंतांच्या सेवेत दाखल होणार – २८ फेब्रुवारीला भव्य उद्घाटन!

मुंबईतील रंगभूमीचा एक अनमोल ठेवा – पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आता नूतनीकरणानंतर नव्या रूपात रंगकर्मी आणि कलाप्रेमींच्या सेवेत दाखल होत आहे. शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता, या अत्याधुनिक संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, […]

Continue Reading
unique-environmental-campaign-in-bhokani-village

भोकणी गावाची ‘प्लास्टिक द्या, साखर घ्या’ मोहीम: पर्यावरण रक्षणाची अनोखी शक्कल

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील भोकणी गावाने पर्यावरण रक्षणासाठी एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे. ‘प्लास्टिक द्या, साखर घ्या’ या उपक्रमाद्वारे गावकऱ्यांना प्लास्टिक कचरा जमा करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. या मोहिमेअंतर्गत, एक किलो प्लास्टिक कचरा आणणाऱ्याला अर्धा किलो साखर दिली जाते. या अभिनव उपक्रमामुळे गावातील प्लास्टिक प्रदूषण कमी होत आहे आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होत […]

Continue Reading

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्याने लिहलं पत्र; सोशल मीडियावर व्हायरल

प्रिय कॉमन मॅन, जय महाराष्ट्र सायेब… खरं सांगायचं तर तुम्ही सोताला कॉमन मॅन, डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं म्हणता तवा एक सामान्य माणूस म्हणून लै भारी वाटतं. आपलाच मोठा भाऊ बोलत असल्यासारखं वाटत. म्हणूनच हे एका कॉमन मॅनचं आपल्या डेडिकेटेड कॉमन मॅनला पत्र… खोटं नाय बोलत सायेब पण जव्हा तुमी उठाव केला तवा पार बट्ट्याभोळ […]

Continue Reading

तहव्वूर राणा कोण आणि त्याचं प्रत्यार्पण महत्वाचं का ?

२६/११ हल्ला म्हणजे भारतीयांसाठी एक अशी जखम जी कधीच भरून निघणार नाही. या ६० तासांपेक्षा जास्त चाललेल्या आतंकवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह १६६ निष्पाप जीव मारले गेले आणि या काळ्या दिवसाचा कर्ता करविता म्हणजे तहव्वूर राणा. तहव्वूर हुसैन राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन व्यावसायिक आहे, ज्याच्यावर २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागाचा आरोप आहे. राणा हा […]

Continue Reading

राज्य शासनातर्फे यावर्षी पासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव , सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांची घोषणा

मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले. राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने सन 2022 या […]

Continue Reading