JJ Hospital Shootout

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र होते, नर्सेस अर्थात परिचारिकाही रुग्णसेवेत गढलेल्या होत्या… एरवीही दिसणारे हे चित्र…. त्या सकाळी मात्र काही क्षणांतच पार बदलून गेले. रुग्णालयाच्या त्या वॉर्डमध्ये गोळ्यांचा वर्षाव झाला. अवघ्या काही सेकंदात ३३ गोळ्या झाडल्या गेल्या आणि संपूर्ण मुंबई या हत्याकांडाने हादरली. Tulsi Vivah2025:गणेशाच्या […]

Continue Reading
Tulsi Vivah 2025

Tulsi Vivah2025:गणेशाच्या शापामुळे राक्षसाशी झालेलं तुळशीचं लग्न!तरीही विष्णूंसह होतो तुळशीविवाह

Tulsi vivah 2025: २ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह साजरा केला जाईल. धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चार महिन्यांच्या योगिक निद्रेमधून जागे होतात. या चार महिन्यांना चातुर्मास असे म्हणतात. हिंदू धर्मात शुभ कार्य भगवान विष्णू जागे झाल्यानंतरच सुरू करतात असे मानले जाते. या दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो.पण तुम्हाला माहीत आहे का, जालंधर […]

Continue Reading
powai-hostage

पवईत ओलीसनाट्य! काय घडलं ८० मिनिटांच्या थरारात! वाचा सविस्तर

लघुपटाच्या निवड चाचणीसाठी बोलावून १७ अल्पवयीन मुलांना पवईमधील स्टुडिओमध्ये एका कथित सामाजिक कार्यकर्त्याने ओलीस ठेवले. पोलिसांनी स्वच्छतागृहातूून प्रवेश करून १७ मुलांसह एकूण १९ जणांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत अपहरणकर्ता रोहित आर्या याचा मृत्यू झाला. सुमारे अडीच तास हे अपहरणनाट्य रंगले. पवईमधील साकीविहार रोड येथे महावीर क्लासिक ही दहा मजली इमारत आहे. येथील पहिल्या […]

Continue Reading
Satara crime case

Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि तळहातावर सुसाईड नोट; साताऱ्यातील महिला डॉक्टरची आत्महत्या

Satara Doctor Death: साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे. या घटनेमुळे फलटण परिसरात तसेच संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपजिल्हा रुग्णालयातील कार्यरत असलेली महिला डॉक्टर काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागाच्या एका वादामध्ये अडकली होती. तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात […]

Continue Reading
piyush-pandey

Piyush Pandey: अबकी बार मोदी सरकार ते नॉस्टेलजिक जाहिरातींचे जादूगार  पीयूष पांडे यांचे निधन

Piyush Pandey Passes Away: भारतातील जाहिरात विश्वातील एक प्रभावशाली आणि सर्जनशील व्यक्तिमत्व असलेल्या पीयूष पांडे यांचे गुरुवारी निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. भारतातील जाहिरातींना एक वेगळेपण प्रदान करण्यात पांडे यांचे महत्त्वाचे योगदान होते. ओगिल्वी इंडियामध्ये त्यांनी ४० वर्षांहून अधिक काळ काम केले. पांडे यांनी अनेक गाजलेल्या आणि वर्षांनुवर्षे लोकांच्या स्मरणात राहतील, अशा जाहिराती पांडे […]

Continue Reading
namaz-being-performed-at-pune-historic-shaniwar-wada

Pune:पुण्यातल्या शनिवारवाड्यात लँड जिहाद???

Namaz performed at shaniwarwada: पुण्यातल्या शनिवार वाड्यात नमाज पठण करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या ठिकाणी मनाई असताना तीन अनोळखी महिलांनी चटई अंथरूण नमाज पठण केले. शनिवारी (१८ ऑक्टोबर) दुपारी पावणेदोन ते पाच वाजण्याच्या दरम्यान ही घडली. त्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी (१९ ऑक्टोबर) उशिरा याबाबत फिर्याद दिली. त्यानंतर या प्रकरण पोलिसांकडून प्राचीन […]

Continue Reading
Raigad Crime Story

Crime Story:इंस्टाग्रामवरच्या प्रेमात पतीचा बळी!१९ वर्षीय पत्नीचे धक्कादायक कारनामे

रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात एक थरकाप उडवणारं खून प्रकरण समोर आलं आहे. सोशल मीडियावर सुरू झालेलं हे प्रेम अखेर रक्तरंजित वळणावर जाऊन संपलं आहे. पत्नीनेच आपल्या प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाने रायगड जिल्हा हादरला आहे. Virat Kohli: विराटने मोठ्या भावाच्या नावावर केली प्रॉपर्टी; लवकरच लंडनला शिफ्ट होण्याची शक्यता […]

Continue Reading
cough syrup child deaths India

Cough Syrup: कफ सिरपमुळे ३० लहान मुलांचा मृत्यू; पालकांनी काय काळजी घ्यावी?

cough syrup child deaths India: मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये दूषित कफ सिरपमुळे लहान मुलांचे मृत्यू झाल्यानंतर पालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता मुलांना कफ सिरप द्यावे की नाही?, हा प्रश्न पालकांना आहे. बहुतांश वेळा लहान मुलांना होणारा सर्दी-खोकला स्वतःहून बरा होणारा (self-limiting) असतो, त्यामुळे सहा वर्षांखालील मुलांना कफ सिरप देण्याची बिलकुल गरज नसते, […]

Continue Reading
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटी रुपयांचे पॅकेज देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Maharashtra Flood Relief Package : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर

Devendra Fadnavis Announces Maharashtra Flood Relief Package : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक भागांत शेती, घरांसह शेतीपिकांचं नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीच्या पॅकेजची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. याबाब आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ […]

Continue Reading
electronic-bonds-to-start-in-maharashtra

Electronic Bond In Maharashtra: कागदी बॉण्डची झंझट संपणार; आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉण्डची सुरुवात

Electronic Bond In Maharashtra: आता कागदी बॉण्डची झंझट संपणार आहे. कारण आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉण्डची (Electronic Bond) सुरुवात करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक बॉण्डमुळे आयातदार व निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. कस्टम अधिकाऱ्यांकडून तत्काळ पडताळणीमुळे फसवणुकीसही आता आळा बसणार आहे. आधीच्या बॉण्डमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बदल किंवा रक्कम वाढ करणे शक्य होईल. कस्टम अधिकारी व ग्राहकांच्या ई-स्वाक्षरीमुळे […]

Continue Reading