श्रीमंत रघुजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्रात परत येणार !

छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील शूर मराठा सेनानी, नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक सेनासाहिबसुभा रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर भारतात परत येणार आहे. लंडन येथे झालेल्या एका आंतरराष्ट्रीय लिलावात महाराष्ट्र सरकारने मध्यस्थीच्या माध्यमातून ही तलवार मिळवण्यात मोठे यश मिळवले असून, सांस्कृतिक वारशाच्या जतनाच्या दिशेने ही एक ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. या महत्त्वाच्या घडामोडीची माहिती सांस्कृतिक कार्य […]

Continue Reading

‘व्वा काय प्लॅन’ – विनोदाच्या गाभ्यातून गंभीरतेचा स्पर्श करणारे संजय खापरे यांचे नवे नाटक!

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच मराठी रंगभूमीवर विविध विषयांची नाटके प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्या मालिकेत आता आणखी एक नाव जोडले गेले आहे – ‘व्वा काय प्लॅन’! अभिनेता-दिग्दर्शक संजय खापरे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेले हे नवे नाटक २४ एप्रिल रोजी दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात प्रथमच सादर झाले आणि त्याला रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. त्यानंतर नाट्यरसिकांच्या टाळ्यांच्या […]

Continue Reading

बिरदेव ढोणेच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिखर पहारियाने पाठवली १००० पुस्तके

बिरदेव सिद्धप्पा ढोणे यांची कथा ही केवळ UPSC परीक्षेत मिळवलेल्या यशाची नाही, तर ती आहे एका मेंढपाळाच्या मुलाने आपल्या जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर आयुष्याला दिलेल्या नव्या वळणाची तसेच यातून समाजासाठी दिलेल्या प्रेरणादायी संदेशाची. मेंढपाळीपासून IPS अधिकारीपर्यंतचा प्रवासकोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे या लहानशा गावात बिरदेव ढोणे यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब पारंपरिक मेंढपाळ […]

Continue Reading

आईच्या कॅन्सरमुळे परदेशी जाणं टळलं… पण जिद्दीतून उभा राहिला ‘CANE FARMS’ ब्रँड

आजच्या काळात शेती ही केवळ पिढ्यानपिढ्यांची परंपरा न राहता, ती एक व्यवसायिक संधी आणि स्टार्टअप कल्पना बनली आहे. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील कौशल सिंग या तरुण शेतकऱ्याची. कौशलने आपल्या जिद्दीने, आधुनिक दृष्टिकोनाने आणि मेहनतीच्या जोरावर शेतीच्या माध्यमातून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. त्याच्या ‘CANE FARMS’ या ब्रँडखाली तयार होणारे गूळ […]

Continue Reading

जागतिक पुस्तक दिन: ज्ञान, संवेदना आणि संस्कृतीचा उत्सव

पुस्तकांच्या पानांतून माणूस स्वतःचा शोध घेतो, समाजाचा अर्थ लावतो, आणि आयुष्याचा आराखडा तयार करतो.एक पुस्तक, एक पान, एक वाक्य… आणि तुमचं आयुष्य बदलू शकतं. रोजच्या धावपळीच्या जगात तुम्ही कधी क्षणभर थांबून स्वतःलाच विचारलंत का – “शेवटचं पुस्तक मी केव्हा वाचलं होतं?” किंवा… “मी शेवटचं मन लावून काही वाचलं होतं ते क्षण माझ्या आयुष्यात काही बदल […]

Continue Reading

भारतातील रस्ते अपघातांची भयावह स्थिती: एक गंभीर सामाजिक समस्या

भारताच्या रस्त्यांवरील अपघातांची संख्या आणि त्यातील मृत्यू दर अत्यंत चिंताजनक स्थितीत आहे. प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला रस्त्यावर घडलेल्या अपघातांच्या बातम्या आपल्या कानावर येत असतात, पण या अपघातांची तीव्रता आणि त्यातून होणारी मृत्यूंवरील प्रभाव तितकाच गंभीर आहे. भारतीय रस्त्यांवर होणारे अपघात यामुळे दर तीन मिनिटाला एक मृत्यू होतो आहे.2023 मध्ये रस्ते अपघातात 1,72,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. […]

Continue Reading

कोकणातील बांबू लागवडीस नवे बळ : श्री. विश्वनाथ सावंत व श्री. ज्ञानेश्वर रावराणे यांची अभिनव संकल्पना

कोकण हे निसर्गसंपन्न भूमी आहे. येथे मुबलक पाऊस, सुपीक जमीन आणि अनुकूल हवामान यामुळे अनेक पिके जोमाने घेतली जातात. मात्र, अलीकडच्या काळात काही ठिकाणी शेती बाजूला पडली आहे, तर काही ठिकाणी जमीन रिकामीच पडून राहते. यामागे बाजारपेठेचा अभाव, योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि बदलत्या हवामानाचा परिणाम हे मोठे कारणीभूत आहेत.अशा परिस्थितीत, बांबू लागवड ही एक नवी […]

Continue Reading

कोकणातील कातळशिल्पांचा वारसा आणि भाई रिसबूड यांचे योगदान!

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या प्राचीन कातळशिल्पांचा शोध घेऊन त्यांचे संवर्धन करणारे सुधीर उर्फ भाई रिसबूड हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अभियंता असलेल्या रिसबूड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गेल्या दशकभरात १,७०० हून अधिक कातळशिल्पे शोधून काढली आहेत, जी सुमारे ७२ गावांमध्ये आढळतात. चला तर मग कातळशिल्पे म्हणजे नक्की काय? आणि या कातळशिल्पांच्या जनत व […]

Continue Reading

डॉ. कृष्णस्वामी कस्तुरीरंगन : भारतीय अंतराळ विज्ञानाचे ज्ञानतेज हरपले!

आज भारताने एक द्रष्टा शास्त्रज्ञ, दूरदृष्टी असलेला शिक्षणतज्ज्ञ आणि अंतराळ विज्ञानाचे अध्वर्यू गमावले आहेत. डॉ. कृष्णस्वामी कस्तुरीरंगन यांच्या निधनाने भारताच्या विज्ञान-शैक्षणिक क्षेत्राला कधीही भरुन न निघणाऱ्या पोकळीचा सामना करावा लागत आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली भारताचा अंतराळ कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला, त्या महान व्यक्तिमत्त्वाला ही आदरांजली! प्रारंभिक जीवन आणि शिक्षण – विज्ञानाकडे झुकणाऱ्या बुद्धिमत्तेची सुरुवात२० ऑक्टोबर १९४० […]

Continue Reading

पाकिस्तानचा धक्कादायक खुलासा: तीन दशकांपासून दहशतवादाला पाठिंबा दिल्याची संरक्षण मंत्र्यांची कबुली

अलीकडेच जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य जगभर चर्चेचा विषय बनलं आहे. एका आंतरराष्ट्रीय मुलाखतीत त्यांनी थेट कबूल केलं की, “पाकिस्तान गेली तीस वर्षे दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत आणि विविध प्रकारचा पाठिंबा देत आलं आहे.” पाकिस्तानने दहशतवाद पसरवण्याची कबुली दिलीब्रिटनच्या स्काय न्यूज वाहिनीवरील यल्दा हकीम यांच्या मुलाखतीत […]

Continue Reading