नायक आपल्या आजूबाजूलाच असतो – आपणच ओळखायचं!

आपल्या आजच्या धकाधकीच्या जीवनात ‘यश’ आणि ‘लोकप्रसिद्धी’ हे दोन शब्द प्रत्येकाच्या जगण्यात महत्त्वाचे झाले आहेत. कोणतीही कृती ही प्रसिद्धीसाठी, पुरस्कारासाठी किंवा मान-सन्मानासाठी केली जाते. पण याच समाजात काही व्यक्ती अशाही असतात, ज्यांच्या निःशब्द कामातून, निस्वार्थतेतून आणि प्रामाणिक सेवेतून त्यांचं कार्य ‘गाजत’ नाही, पण ‘वाजतं’ अशाच एका नायकाची गोष्ट – रामेश्वर यांची गोष्ट… मध्य प्रदेशातील झाशी […]

Continue Reading

मेंढा (लेखा): स्वराज्य, सामूहिक मालकी आणि पर्यावरणीय शाश्वततेचा आदर्श गाव

महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा (लेखा) हे गाव केवळ भौगोलिक दृष्ट्या लहान असलं तरी त्याचं सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्व अत्यंत मोठं आहे. गोंड आदिवासी समाजाच्या एकतेतून उभं राहिलेलं हे गाव स्व-शासन, सामूहिक मालकी आणि पर्यावरणीय शाश्वततेचं उत्कृष्ट उदाहरण आहे. स्वराज्याचा प्रवास१९८०च्या दशकात, एका जलविद्युत प्रकल्पामुळे मेंढा (लेखा) गावाला विस्थापनाचा धोका होता. गावकऱ्यांनी स्वयंसेवी संस्थांच्या […]

Continue Reading

पद्म सन्मान २०२५: महाराष्ट्रातील १४ हिरक व्यक्तिमत्त्वांचा गौरव

२०२५ मध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील १४ व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारांनी त्यांच्या कार्याची आणि योगदानाची दखल घेतली गेली आहे. खालीलप्रमाणे या पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या कार्याची माहिती आपण जाणून घेऊया.पद्मभूषण पुरस्कारप्राप्त१. मनोहर जोशी (मरणोत्तर) – राजकारण आणि सार्वजनिक सेवामहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांनी राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य […]

Continue Reading

चिपळूणच्या यश सूर्यवंशीने रचला इतिहास – AI क्षेत्रात सुवर्णपदकाचा अभिमान

आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे भविष्य घडवणारे महत्त्वाचे साधन ठरत आहे. शिक्षण, उद्योग, आरोग्य, शेती, वाहतूक अशा अनेक क्षेत्रांमध्ये AI चा वापर झपाट्याने वाढत आहे. डेटा विश्लेषण, ऑटोमेशन, मानवी निर्णय प्रक्रियेतील सुधारणा, आणि बौद्धिक कार्यक्षमतेचा विकास यासाठी AI ला केंद्रस्थानी ठेवले जात आहे. अशा वेळी AI आणि मशीन लर्निंगसारख्या विषयात उच्च शिक्षण घेणं […]

Continue Reading

मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय: आता जनगणनेत होणार जातींची अधिकृत मोजणी

दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी केंद्र सरकारच्या राजकीय विषयांवरील मंत्रिमंडळ समितीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत येणाऱ्या जनगणनेत जातीनिहाय मोजणी समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय देशाच्या सामाजिक समतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच अधिकृत जाती गणनास्वातंत्र्यानंतर आजपर्यंतच्या कोणत्याही जनगणनेत जातीनिहाय आकडेवारी […]

Continue Reading

Success च्या मागे न पळता Excellence ची कास धरणारा अवलिया – साई किरण भागवतुला

थ्री इडिएट चित्रपट आठवतोय का? त्यातला फरहान कुरेशी, त्याचे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनायचे स्वप्न असते. परंतु आई वडिलांच्या आग्रहाखातर तो इंजिनिअरिंग शिकत असतो. परंतु एक दिवस तो वडिलांविरोधात बंड करतो, आणि त्यांची परवानगी मिळवतो. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या क्षेत्रात खूप नाव कमावतो. या चित्रपाट अमिर खानचा प्रसिद्ध डायलॉग आहे,“Success के पीछे मत भागो, Excellence का पीछा […]

Continue Reading

AI Tools वापरून आयुष्य अधिक सोपं करा: ५ जबरदस्त टूल्स जे तुमचं जीवन बदलू शकतात!

आजचं युग हे वेगवान तंत्रज्ञानाचं आहे. मोबाईल, इंटरनेट, आणि स्मार्ट डिव्हाइसेस यानंतर आता AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) हे तंत्रज्ञान आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनत चाललं आहे. मागे वळून पाहिलं, तर एकेकाळी जे काम तासन्तास लागायचं, ते आज AI च्या मदतीने काही सेकंदांत पूर्ण होतंय. मग ती फोटो एडिटिंग असो, गाणं तयार करणं असो, […]

Continue Reading

भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी सामर्थ्य: शस्त्रं, अण्वस्त्रं आणि लष्करी तयारी

भारत आणि पाकिस्तान, हे दोन शेजारी देश, १९४७ मध्ये ब्रिटिश साम्राज्याच्या विभाजनानंतर सतत तणावात राहिले आहेत. या दोन्ही देशांमधील लष्करी शक्तीचं गणित खूप जटिल आहे, कारण ते केवळ पारंपरिक लष्करी सामर्थ्यांवर नाही, तर अण्वस्त्रांच्या संदर्भातही एकमेकांना सशस्त्र प्रतिसाद देण्याची क्षमता आहेत. जम्मू-काश्मीरमधील तणाव, सीमेवरील लढाई, आणि दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि पाकिस्तान यांची लष्करी सज्जता […]

Continue Reading

महाराष्ट्र सरकारच्या १०० दिवसांच्या कामाचे प्रगती पुस्तक जाहीर- पहा कोणत्या मंत्र्याला किती गुण मिळाले

“शासन केवळ घोषणा करण्यापुरते न राहता, त्या प्रत्यक्षात उतरवण्याची जबाबदारी स्वीकारते, तेव्हाच लोकांचा विश्वास निर्माण होतो.” हे विधान महाराष्ट्र सरकारच्या १०० दिवसांच्या कामगिरीवरून सार्थ ठरते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने पुन्हा एकदा सत्तेत येताच नागरिकांना दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याचा निर्धार केला. घोषणांवर टीका करणाऱ्या विरोधकांनाही उत्तर देताना सरकारने कामगिरीचा आराखडाच तयार केला – तो […]

Continue Reading

महाराष्ट्राच्या तरुणाची शॉर्ट फिल्म थेट कान्समध्ये; झिरो बजेटमध्ये साकारली आंतरराष्ट्रीय कलाकृती

“जिथं स्वप्नं मोठी असतात, तिथं बजेट छोटं असणं अडथळा ठरत नाही.”या उक्तीचं जिवंत उदाहरण म्हणजे साहिल इंगळे, महाराष्ट्रातील एक होतकरू चित्रपट निर्माता, ज्याने शून्य बजेटमध्ये (Zero Budget) तयार केलेली शॉर्ट फिल्म ‘A Doll Made Up of Clay’ थेट जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या Cannes Film Festival 2025 मध्ये दाखल झाली आहे. ‘A Doll […]

Continue Reading