नायक आपल्या आजूबाजूलाच असतो – आपणच ओळखायचं!
आपल्या आजच्या धकाधकीच्या जीवनात ‘यश’ आणि ‘लोकप्रसिद्धी’ हे दोन शब्द प्रत्येकाच्या जगण्यात महत्त्वाचे झाले आहेत. कोणतीही कृती ही प्रसिद्धीसाठी, पुरस्कारासाठी किंवा मान-सन्मानासाठी केली जाते. पण याच समाजात काही व्यक्ती अशाही असतात, ज्यांच्या निःशब्द कामातून, निस्वार्थतेतून आणि प्रामाणिक सेवेतून त्यांचं कार्य ‘गाजत’ नाही, पण ‘वाजतं’ अशाच एका नायकाची गोष्ट – रामेश्वर यांची गोष्ट… मध्य प्रदेशातील झाशी […]
Continue Reading