रायगडावर सापडलेलं यंत्रराज (Astrolabe) म्हणजे काय? – एक ऐतिहासिक शोध

रायगड किल्ला केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारा दुर्ग असून, तो आपल्या स्थापत्यकलेच्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचाही उत्तम नमुना आहे. याचेच ठळक उदाहरण म्हणजे अलीकडे रायगडावर सुरू असलेल्या उत्खननात सापडलेलं ‘अ‍ॅस्ट्रोलेब’ हे प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण, ज्याला संस्कृतमध्ये ‘यंत्रराज’ किंवा ‘सौम्ययंत्र’ असेही म्हटले जाते.या ऐतिहासिक शोधाची माहिती युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे दिली. त्यांनी […]

Continue Reading

अमेरिकेतील व्हिसा नाकारला? विद्यार्थ्यांसाठी पर्यायी देश व संधी | परदेशी शिक्षण मर्यादित झाल्यावर पुढचे पाऊल काय?

परदेशात शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असते. परंतु अमेरिकेतील व्हिसा धोरणात झालेल्या बदलांमुळे या स्वप्नांना मोठा धक्का बसला आहे. यावर पर्याय काय आहेत? जाणून घ्या सविस्तर माहिती. अमेरिकेतील शिक्षण धोरणात बदल: विद्यार्थ्यांवर परिणामअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात परदेशी विद्यार्थ्यांसाठी व्हिसा धोरण अधिक कडक करण्यात आले. CBSE च्या माहितीनुसार, विद्यार्थी व्हिसा अपॉईंटमेंट्स पुढे […]

Continue Reading

शिल्पी सोनी : ८ किलोमीटर सायकल प्रवासातून गाठले इस्रोचे शिखर

स्त्रियांची प्रगती ही समाजाची खरी उन्नती असते. विज्ञान, अभियांत्रिकी आणि अंतराळ संशोधनासारख्या क्षेत्रात महिलांचे योगदान वाढवणे ही काळाची गरज आहे. याच दिशेने एक दीपस्तंभ ठरलेली व्यक्ती म्हणजे शिल्पी सोनी. त्यांनी मध्यमवर्गीय पार्श्वभूमी असूनही मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील (ISRO) वरिष्ठ पदापर्यंतचा प्रवास यशस्वी केला. ८ किलोमीटर सायकल आणि जिद्दीची सुरुवातमध्य प्रदेशातील […]

Continue Reading

स्थलांतरित पक्ष्यांसाठी भारतातील ८ पक्षीमित्र गावांची प्रेरणादायी कहाणीजिथे माणसं निसर्गाची जबाबदारी घेऊन पक्ष्यांसाठी घर बनवतात!

दरवर्षी हजारो मैलांचा प्रवास करून स्थलांतरित पक्ष्यांचे थवे भारतात येतात. थंडीपासून बचाव, अन्न व पाण्याचा शोध, तसेच प्रजननाच्या योग्य जागा शोधण्यासाठी हे पक्षी विविध देशांतून भारतात स्थलांतर करतात. मात्र त्यांच्या या प्रवासात त्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो – पर्यावरणीय बदल, शिकारी, अन्नाच्या टंचाईपासून ते मानवी अतिक्रमणापर्यंत अनेक संकटे.अशा वेळी, भारतात अशी काही गावे आहेत, […]

Continue Reading

विक्रम मिस्री: तीन पंतप्रधानांचे विश्वासू सचिव, आता ट्रोलिंगच्या भोवऱ्यात!

भारताच्या परराष्ट्र सचिवपदी विराजमान असलेले विक्रम मिस्री सध्या सोशल मीडियावर चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी यांच्यासारख्या पंतप्रधानांचे विश्वासू खासगी सचिव म्हणून कार्य केलेल्या या अनुभवी अधिकाऱ्याला, भारत-पाकिस्तान संघर्षानंतर झालेल्या शस्त्रसंधीमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेतला तर ते एक अत्यंत अनुभवी, शांत, परिपक्व आणि राजनयिक मुत्सद्देगिरीने समृद्ध अधिकारी आहेत. शस्त्रसंधी […]

Continue Reading

विराट कोहलीचा कसोटी प्रवास – आकड्यांपलीकडचं एक प्रेरणादायी पर्व

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहित शर्मानंतर विराट कोहलीनेही कसोटी फॉरमॅटला अलविदा म्हटल्याने क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर एका भावनिक पोस्टमधून विराटने आपली निवृत्ती जाहीर केली. यामुळे भारताच्या कसोटी संघात एक नवे पर्व सुरू होणार आहे, पण विराट कोहली युग थांबले ही भावना प्रत्येक चाहत्याच्या […]

Continue Reading

भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएलच्या पुढील सामन्यांचं काय? वाढता तणाव आणि IPL स्थगिती

2025 मधील इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) ही जगातील सर्वात मोठी टी-20 लीग सध्या स्थगित करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावामुळे बीसीसीआयने (BCCI) आठवडाभरासाठी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. 8 मे रोजी जम्मूमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आणि धरमशाला येथे सुरू असलेला सामना थांबवावा लागला. IPL 2025 स्थगित होण्यामागील प्रमुख […]

Continue Reading

दुर्गपंढरीचा निस्पृह वारकरी

सह्याद्रीच्या रांगांमध्ये उभ्या असलेल्या किल्ल्यांच्या दगडांमध्ये इतिहासाची गूढता दडलेली आहे. या गूढतेला उलगडणारे, त्यातल्या प्रत्येक खाचखळग्याला शब्दरूप देणारे आणि शिवकालीन इतिहासाला जिवंत ठेवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच बाळकृष्ण परब. लोक त्यांना आदराने ‘आप्पा’ अशी हाक मारतात. महाराष्ट्राच्या दुर्गसंस्कृतीचे निस्सीम उपासक आणि शिवकालीन इतिहासाचे साक्षात चालतेबोलते कोश म्हणूनही त्यांना ओळखले जाते. इतिहासाच्या सेवेत समर्पित राहिलेल्या या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा […]

Continue Reading

ऑपरेशन सिंदूरनंतर लष्करी सैनिकांसाठी Air India चा मोठा निर्णय: रिफंड व रीबुकिंग फी माफ

भारत-पाकिस्तान सीमारेषेवर सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर पाकिस्तान आणि POK (पाकव्याप्त काश्मीर) भागात दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याने अचूक हल्ले केले आहेत. देशातील सुरक्षा यंत्रणा सध्या अति दक्षतेवर आहेत. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) या महत्त्वपूर्ण कारवाईनंतर भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) असलेल्या दहशतवादी तळांवर अचूक ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करून जैश-ए-मोहम्मद व […]

Continue Reading

गौतम बुद्धांच्या रत्नांचा लिलाव- भारत सरकारच्या हस्तक्षेपामुळे लिलाव स्थगित

गौतम बुद्ध यांनी धार्मिक नव्हे, तर सामाजिक, नैतिक आणि बौद्धिक क्रांती घडवली. त्यांनी 2,500 वर्षांपूर्वी भारतात बौद्ध धर्माची स्थापना केली आणि त्यांच्या शिकवणींने आजही जगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनाला दिशा दिली आहे. त्यांच्या शिकवणींमध्ये करुणा, समता, अहिंसा, आणि आत्मशुद्धी यांचा गाभा आहे. बुद्धांनी “चार आर्य सत्ये” आणि “अष्टांगिक मार्ग” यांसारख्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून दुःखमुक्तीचा मार्ग दाखवला. त्यांच्या […]

Continue Reading