P. L. Deshpande Maharashtra Kala Academy

पु.ल.देशपांडे कला अकादमी पुन्हा कलावंतांच्या सेवेत दाखल होणार – २८ फेब्रुवारीला भव्य उद्घाटन!

मुंबईतील रंगभूमीचा एक अनमोल ठेवा – पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आता नूतनीकरणानंतर नव्या रूपात रंगकर्मी आणि कलाप्रेमींच्या सेवेत दाखल होत आहे. शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता, या अत्याधुनिक संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, […]

Continue Reading
unique-environmental-campaign-in-bhokani-village

भोकणी गावाची ‘प्लास्टिक द्या, साखर घ्या’ मोहीम: पर्यावरण रक्षणाची अनोखी शक्कल

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील भोकणी गावाने पर्यावरण रक्षणासाठी एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे. ‘प्लास्टिक द्या, साखर घ्या’ या उपक्रमाद्वारे गावकऱ्यांना प्लास्टिक कचरा जमा करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. या मोहिमेअंतर्गत, एक किलो प्लास्टिक कचरा आणणाऱ्याला अर्धा किलो साखर दिली जाते. या अभिनव उपक्रमामुळे गावातील प्लास्टिक प्रदूषण कमी होत आहे आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होत […]

Continue Reading

पिंगुळी लोककला महोत्सव २०२५: ठाकर समाजाच्या सांस्कृतिक वारशाची मेजवानी!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी गावात प्रथमच ‘पिंगुळी लोककला महोत्सव २०२५’ रंगणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित हा महोत्सव २२, २३ आणि २४ फेब्रुवारी या कालावधीत ठाकरवाडी म्युझियम, पिंगुळीच्या पटांगणावर संध्याकाळी ६ ते रात्री १०.३० या वेळेत होणार आहे. उद्घाटन सोहळा आणि मान्यवरांची उपस्थिती:या महोत्सवाचे उद्घाटन २२ फेब्रुवारी रोजी सकाळी […]

Continue Reading

मनू भास्कर आणि डी. गुकेश यांना ‘खेळ रत्न’ पुरस्कार – एक प्रेरणादायी प्रवास

भारतीय क्रीडाजगताला अभिमान वाटावा अशी एक मोठी कामगिरी नुकतीच घडली आहे. शूटिंगमध्ये चमक दाखवणारी मनू भास्कर आणि बुद्धिबळात भारताचं नाव जागतिक स्तरावर नेणारा डी. गुकेश यांना २०२५ चा ‘खेळ रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या चमकदार कामगिरीने संपूर्ण देश त्यांचा सन्मान करत आहे. चला, या दोन खेळाडूंच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया. मनू भास्करचं नाव भारतीय […]

Continue Reading

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्याने लिहलं पत्र; सोशल मीडियावर व्हायरल

प्रिय कॉमन मॅन, जय महाराष्ट्र सायेब… खरं सांगायचं तर तुम्ही सोताला कॉमन मॅन, डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं म्हणता तवा एक सामान्य माणूस म्हणून लै भारी वाटतं. आपलाच मोठा भाऊ बोलत असल्यासारखं वाटत. म्हणूनच हे एका कॉमन मॅनचं आपल्या डेडिकेटेड कॉमन मॅनला पत्र… खोटं नाय बोलत सायेब पण जव्हा तुमी उठाव केला तवा पार बट्ट्याभोळ […]

Continue Reading

लवकरच लागू होणार आठवा वेतन आयोग

खाजगी नोकरदार असो नाहीतर सरकारी, पगारवाढीची वाट सगळेच बघतात कारण महिन्याच्या शेवटी प्रत्येकालाच चणचण जाणवते. पण आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकारने आठव्या आयोगाचं गिफ्ट दिलंय.  ज्यामुळे सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख निवृत्ती वेतनधारकांच्या वेतन आणि निवृत्तीवेतनामध्ये वाढ होणार आहे. याच्याआधीचा म्हणजे सातवा वेतन आयोग हा २०१६ साली लागू करण्यात आला […]

Continue Reading

प्रेम, लग्न, कॅन्सर आणि मृत्यू

मूळ नेपाळचं असलेलं एक जोडपं म्हणजे विवेक आणि सृजना.  विवेक यांचं ब्रेन कॅन्सर मुळे काही दिवसांपूर्वी निधन झालं. पण या जोडप्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादाई ठरला.  गेल्या काही दिवसात सोशल मिडिया वर लग्न, नातेसंबंध या सगळ्या बाबतीत वेगवेगळी मतं समोर येत होती. आणि त्याला कारण म्हणजे बेंगळूरू येथील अतुल सुभाष याने पत्नीकडून झालेल्या त्रासामुळे केलेली आत्महत्या. […]

Continue Reading

हँगओव्हर टाळण्यासाठी १० प्रभावी उपाय

रात्रभर पार्टी करून दुसऱ्या दिवशी उठल्यावर डोकं दुखणं, उलटीची भावना, अशक्तपणा, आणि आळस वाटणं, हे हँगओव्हरचे प्रमुख लक्षणं आहेत. मद्यपान केल्यानंतर हँगओव्हर होणं सामान्य आहे, पण ते टाळता येणंही शक्य आहे. योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास तुम्ही हँगओव्हरपासून वाचू शकता. चला, हँगओव्हर टाळण्यासाठी १० सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घेऊ. १. हायड्रेटेड रहा  मद्यपानामुळे शरीरात पाण्याची […]

Continue Reading

केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मधून कोणाला काय मिळालं ?

२०२५- २०२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर झाला आहे. हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा ठरला असून यात अनेक गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. तर त्या नेमक्या कुठल्या गोष्टी आहेत ते आपण या लेखामधून समजून घेऊयात. या अर्थसंकल्पातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे १२ लाखांपर्यंत उत्पन्न असल्यास नोकरदारांना कोणताही टॅक्स नसेल. म्हणजेच वर्षाच्या अखेरीस टॅक्स rebate मिळणार […]

Continue Reading

तहव्वूर राणा कोण आणि त्याचं प्रत्यार्पण महत्वाचं का ?

२६/११ हल्ला म्हणजे भारतीयांसाठी एक अशी जखम जी कधीच भरून निघणार नाही. या ६० तासांपेक्षा जास्त चाललेल्या आतंकवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह १६६ निष्पाप जीव मारले गेले आणि या काळ्या दिवसाचा कर्ता करविता म्हणजे तहव्वूर राणा. तहव्वूर हुसैन राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन व्यावसायिक आहे, ज्याच्यावर २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागाचा आरोप आहे. राणा हा […]

Continue Reading