भारताच्या रस्त्यांवरील अपघातांची संख्या आणि त्यातील मृत्यू दर अत्यंत चिंताजनक स्थितीत आहे. प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला रस्त्यावर घडलेल्या अपघातांच्या बातम्या आपल्या कानावर येत असतात, पण या अपघातांची तीव्रता आणि त्यातून होणारी मृत्यूंवरील प्रभाव तितकाच गंभीर आहे. भारतीय रस्त्यांवर होणारे अपघात यामुळे दर तीन मिनिटाला एक मृत्यू होतो आहे.
2023 मध्ये रस्ते अपघातात 1,72,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे,ज्या रस्त्यांवर अपघातांची संख्या आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे अत्यधिक वेगाने वाहन चालवणे, असं अनेक तज्ज्ञ सांगतात. अपघातांच्या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या आकडेवारीत, रस्ते अपघातांचे प्रमाण व त्यामुळे होणारी जीवितहानी एक मोठी समस्या बनलेली आहे.
रस्ते अपघातांचे प्रमुख कारण
भारतातील रस्त्यांच्या दुबळ्या संरचनेसाठी जबाबदार घटक
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मते, भारतीय रस्त्यांच्या अपघाती घटनांमध्ये स्थापत्य अभियांत्रिकीतील बऱ्याच चुकांचे योगदान आहे. 59 राष्ट्रीय महामार्ग चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आले आहेत आणि यामुळे अपघात प्रवण क्षेत्र वाढले आहेत. रस्त्यांवरील क्रॅश बॅरियर्स आणि रस्ता दुभाजकांची उंची आणि संरचना यामध्ये अवैज्ञानिक पद्धतीने केलेली कामे अनेक अपघातांचे कारण बनतात.
भारतातील रस्ते वाहतूक सुरक्षा आणि त्यावर उपाय
भारतातील रस्ते वाहतूक सुरक्षा वाढवण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे.
भारतामध्ये रस्ते अपघातांची संख्या आणि त्यातून होणारी मृत्यूंची संख्या एक गंभीर समस्या बनलेली आहे. यावर उपाय म्हणून रस्ते सुरक्षा, वाहनांची वैज्ञानिक बांधणी, कायद्याचा कठोर अंमल, तसेच लोकांच्या जागरूकतेसाठी विविध कार्यक्रमांची आवश्यकता आहे. भारत सरकार, स्थानिक प्रशासन, आणि प्रत्येक नागरिकाने मिळून रस्ता सुरक्षा कडे गंभीर दृषटिकोन ठेवून, एक चांगला वातावरण तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…
२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…
आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…
मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…
"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…
भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…