जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी निधन झाले. दिल्लीतील राम मनोहर रूग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रदिर्घ काळापासून सुरू असलेल्या किडनीच्या विकारांमुळे ते त्रस्त होते. प्रकृती अधिक बिघडल्याने 11 मे रोजी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत केलेल्या मोठ्या वक्तव्यामुळे सत्यपाल मलिक चर्चेत आले होते. या प्रकरणी त्यांनी भाजप सरकारवर टीका केली होती. गेले अनेक वर्षे ते राज्यपाल म्हणून कार्यरत होते. जम्मू-काश्मीर आधी गोवा आणि मेघालय येथे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केले होते.
जगभरात वाढत्या तापमानामुळे, अनियमित पावसामुळे, वितळणाऱ्या हिमनगांमुळे आणि बदलत्या हवामानामुळे मानवजातीसमोर एक मोठं आव्हान उभं…
BJP vs Congress Vote theft : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी नवी दिल्लीतील…
मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी…
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…