India vs Pakistan: रविवारी महासामना! ४१ वर्षांनी भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने !
India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट संघ आशिया चषक २०२५ मध्ये तिसऱ्यांदा आमनेसामने येणार असून यंदा ४१ वर्षांनंतर हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात एकमेकांविरोधात खेळणार आहेत. आधीच्या दोन सामन्यात ज्याप्रकारे भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये खटके उडाले, ते पाहता अंतिम सामन्याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे. गुरूवारी (२५ सप्टेंबर) बांगलादेशला सुपर ४ फेरीतील सामन्यात ११ […]
Continue Reading