मुंबईत बनणार शिवरायांचा भव्य अश्वारुढ पुतळाः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पावसाळी अधिवेशनात घोषणा!

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्रोत आहेत. स्वराज्याच्या स्थापनेपासून ते आदर्श प्रशासन, लोककल्याण आणि स्वाभिमानाच्या लढ्यापर्यंत शिवरायांनी निर्माण केलेला इतिहास आजही आपल्याला मार्ग दाखवतो. आणि या इतिहासाचे स्मरण फक्त उत्सवापुरते मर्यादित न ठेवता, त्याचे स्मारकात, धोरणांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रूपांतर करणे हे खऱ्या अर्थाने शिवस्मरण ठरते – हे कार्य सध्या […]

Continue Reading

टेस्ला आली… आणि मराठीत बोलली!

टेस्ला कंपनीने भारतात आपली अधिकृत सुरुवात मुंबई येथून करताना मराठी भाषेचा सन्मान करत एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. मुंबईत सुरु झालेल्या त्यांच्या पहिल्या शोरूममध्ये इंग्रजीबरोबरच मराठी नाव आणि साइनबोर्ड वापरण्यात आले आहेत. हे एक साधं दृश्यात्मक पाऊल नसून, महाराष्ट्रातील स्थानिक संस्कृती व भाषेप्रती दाखवलेला आदर आहे. टेस्ला या जागतिक ब्रंड असलेल्या कंपनीने घेतलेली ही भाषिक […]

Continue Reading

शुभांशू शुक्ला – भारताचा सुपुत्र अंतराळातून सुखरूप पृथ्वीवर

आज भारतासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे! अंतराळातून भारताचा सुपुत्र, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, पृथ्वीवर परत येत आहेत. त्यांच्या १८ दिवसांच्या अंतराळ प्रवासाने प्रत्येक भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे. शुक्ला यांनी ॲक्सिओम-४ (Ax-4) या खासगी अंतराळ मोहिमेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) गाठले. ते आयएसएसला भेट देणारे पहिले भारतीय ठरले आहेत आणि राकेश शर्मा यांच्यानंतर […]

Continue Reading

वाहनधारकांनो लक्ष द्या ! HSRP पाटीसाठी अंतिम संधी – १५ ऑगस्टनंतर थेट दंडात्मक कारवाई

राज्य सरकारने मोटार वाहनांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नोंदणी पाटी (HSRP – High Security Registration Plate) बसविणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. याअंतर्गत वाहनधारकांना आता १५ ऑगस्ट २०२५ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. HSRP म्हणजे काय ?एचएसआरपी (HSRP) ही एक सुरक्षित नोंदणी क्रमांक […]

Continue Reading

SCERT च्या नव्या वेळापत्रकातून हिंदी भाषा हद्दपार – महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाच्या धोरणात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने इयत्ता पहिलीतून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून सक्तीने शिकवण्याचा निर्णय अखेर मागे घेतला आहे. त्यामुळे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) या संस्थेमार्फत नव्याने तयार केलेल्या वेळापत्रकातूनही ‘हिंदी’ या तिसऱ्या भाषेचा संपूर्णपणे वगळ करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात विविध प्रतिक्रिया […]

Continue Reading

६५ वर्षांचा तरुण विरुद्ध ८५ वर्षांचा पुढारी !

“अहो तुमचं वय ८० झालं, ८५ झालं तुम्ही कधी थांबणार आहात की नाही ?” हे शब्द होते ६५ वर्षांचे  अजित पवार यांचे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर झालेल्या पहिल्या मेळाव्यात त्यांनी आपले काका, गुरु असे सर्व काही असलेल्या शरद पवारांचे वय काढत त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. हे आठवायचे कारण म्हणजे आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्यासमोर एका […]

Continue Reading

स्थलांतरित पक्ष्यांसाठी भारतातील ८ पक्षीमित्र गावांची प्रेरणादायी कहाणीजिथे माणसं निसर्गाची जबाबदारी घेऊन पक्ष्यांसाठी घर बनवतात!

दरवर्षी हजारो मैलांचा प्रवास करून स्थलांतरित पक्ष्यांचे थवे भारतात येतात. थंडीपासून बचाव, अन्न व पाण्याचा शोध, तसेच प्रजननाच्या योग्य जागा शोधण्यासाठी हे पक्षी विविध देशांतून भारतात स्थलांतर करतात. मात्र त्यांच्या या प्रवासात त्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो – पर्यावरणीय बदल, शिकारी, अन्नाच्या टंचाईपासून ते मानवी अतिक्रमणापर्यंत अनेक संकटे.अशा वेळी, भारतात अशी काही गावे आहेत, […]

Continue Reading

विक्रम मिस्री: तीन पंतप्रधानांचे विश्वासू सचिव, आता ट्रोलिंगच्या भोवऱ्यात!

भारताच्या परराष्ट्र सचिवपदी विराजमान असलेले विक्रम मिस्री सध्या सोशल मीडियावर चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी यांच्यासारख्या पंतप्रधानांचे विश्वासू खासगी सचिव म्हणून कार्य केलेल्या या अनुभवी अधिकाऱ्याला, भारत-पाकिस्तान संघर्षानंतर झालेल्या शस्त्रसंधीमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेतला तर ते एक अत्यंत अनुभवी, शांत, परिपक्व आणि राजनयिक मुत्सद्देगिरीने समृद्ध अधिकारी आहेत. शस्त्रसंधी […]

Continue Reading

भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएलच्या पुढील सामन्यांचं काय? वाढता तणाव आणि IPL स्थगिती

2025 मधील इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) ही जगातील सर्वात मोठी टी-20 लीग सध्या स्थगित करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावामुळे बीसीसीआयने (BCCI) आठवडाभरासाठी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. 8 मे रोजी जम्मूमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आणि धरमशाला येथे सुरू असलेला सामना थांबवावा लागला. IPL 2025 स्थगित होण्यामागील प्रमुख […]

Continue Reading

ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह कोण आहेत?

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय लष्कराने आणि वायूदलाने एकत्र येऊन राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने पुन्हा एकदा संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. यामध्ये खास बाब म्हणजे या महत्त्वाच्या ऑपरेशनची माहिती देण्यासाठी भारतीय सैन्याने दोन महिला अधिकारी – कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांची निवड केली होती. पहलगाम हल्ल्याचा सूड – ऑपरेशन सिंदूरची कारवाईजम्मू-काश्मीरमधील […]

Continue Reading