“मूलांना जन्म द्या सबसिडी मिळवा” चीनचे नवे धोरण

चीनची वन चाइल्ड पॉलिसी हे जगातील चर्चेचा विषय ठरलेले धोरण होते. मात्र या धोरणाचे दुष्परिणाम त्यांना लवकरचं दिसून आले. चीनमधील जन्मदर 50 टक्क्यांनी कमी झाला असून सातत्याने त्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे आता चीनमध्ये जन्मदर वाढविण्यासाठी तेथील सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. चीन सरकारने आता मूलं जन्माला घातल्यास त्या जोडप्याल चाइल्ड केअर सबसिडी मिळणार […]

Continue Reading

Malegaon Blast: 17 वर्षांनंतर अखेर भगवाचं जिकंला! स्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता

मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. यामध्ये माजी भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व सात आरोपींना गुरूवारी निर्दोष मुक्त केले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी मशिदीजवळ एका मोटारसायकलवर ठेवलेल्या IED (इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस) ने स्फोट घडवण्यात आला […]

Continue Reading

Mahadevi Elephant : महादेवीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर; गावकऱ्यांचा हत्तीणीला निरोप

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील नांदणी गावात स्थित असलेले स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात असलेली 36 वर्षांची महादेवी (माधुरी) या हत्तीणीला गुजरातमधील वनतारा येथील हत्ती संवर्धन केंद्रात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी सोमवारी 28 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर महादेवीला वनतारा येथे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. हत्तीणीची अवस्था फार […]

Continue Reading

जय जवान पथक प्रो गोविंदातून बाहेर? नेमकं काय घडलं… वाचा सविस्तर 

दहीहंडी दिवशी दहा थरांचा विक्रम रचून केवळ महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण करणारे जय जवान पथक सगळ्यांच्याच माहितीत आहे. हंडी फोडताना पथकाची शिस्त आणि प्रत्येक थरात दिसणारे साम्य यामुळे या पथकाची चर्चा सर्वदूर पोहोचली आहे. मात्र या पथकाला यावर्षी प्रो-गोविंदा लीगमध्ये संधी नाकारण्यात आली आहे. यामुळे पथकाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. […]

Continue Reading

Gaza : गाझामध्ये भूकेचा हाहाकार; अन्नाअभावी 115 जणांचा मृत्यू

इस्रायल आणि इराणमधील युद्धला विराम देण्याबाबत साधारणपणे महिनाभर चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप यावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. परंतू इस्रायलकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यामुंळे गाझामधील परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. हमासचा खात्मा करण्याचा विडा उचलेल्या इस्रायलने गाझामधील अन्न पुरवठाही तोडला आहे. याचा परिणाम तेथील नागरिकांवर होत आहे. हमासच्या नियंत्रणाखालील आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 7 […]

Continue Reading

फक्त 9 लाखात घर? ठाणे, वसईसह एकूण 5285 म्हाडाची घरे उपलब्ध

म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ठाणे शहर, ठाणे जिल्हा आणि वसई येथील 5285 घरांची, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस आणि कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंडांची विक्री जाहीर करण्यात आली. या घरांसाठी 14 जुलै 2025 रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या लॉटरीमध्ये एकूण 565 घरे सर्वसमावेशक योजनेअंतर्गत, 3002 घरे एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत, 1677 घरे म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण […]

Continue Reading

7/11 लोकल बॉम्बस्फोटातील 12 आरोपी निर्दोष; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. 11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या पश्चिम उपनगरात एका पाठोपाठ एक असे 7 स्फोट घडवण्यात आले होते. या भयानक स्फोटात 209 हून अधिक सर्वसामान्यांना आपला जीव गमवावा लागला, तर 700 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींना […]

Continue Reading

एक वधू दोन वर! महिलेने केले द्रौपदी प्रथेनुसार दोन भावांशी लग्न

आजच्या स्वार्थी जगात कुणी साधं चॉकलेट सुद्धा शेअर करत नाहीत, मग आपला जीवनसाथी शेअर करणं तर लांबचं राहिलं. आताचं उदाहरण द्यायचं झाल्यास “कोल्ड प्ले” कॉन्सर्टमध्ये एका जोडप्याचं भाडं उघडं पडलं. त्यानंतर त्या जोडप्याची झालेली पळापळ अगदी जगभर प्रसिद्ध झाली. भारत याबाबतीत थोडा वेगळा आहे. भारताला विविध परंपरा, रूढी, प्रथांचा इतिहास आहे. प्रत्येक भागात वेगवेगळ्या परंपरा, […]

Continue Reading

Maharashtra Govt to Launch ‘Jayant Narlikar Science & Innovation Centre’ | शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या नावाने SIAC उपक्रम सुरू

माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतीक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांची घोषणा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामार्फत (RGSTC) २०१५ पासून राज्यात काही जिल्ह्यांमध्ये “विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र” (SIAC) स्थापन केले आहेत. आता उर्वरित २३ जिल्ह्यांमध्ये SIAC केंद्रे व २८ नवीन टेक्नॉलॉजी लॅब्स उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एकूण ५ वर्षाच्या कालावधीत ही केंद्रे निर्माण करण्यात […]

Continue Reading

महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग – घणसोली ते शिळफाटा दरम्यान २१ किमी बोगद्याचा पहिला टप्पा पूर्ण

भारताच्या आधुनिक रेल्वे युगाची सुरुवात करणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात आता महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाला आहे. घणसोली आणि शिळफाटा दरम्यान 21 किलोमीटर लांब बोगद्याचा पहिला भाग आता पूर्ण झाला आहे. ही केवळ अभियांत्रिकीची कामगिरी नसून, भारताच्या गतिशील विकासदृष्टीची ओळख आहे. हा बोगदा संपूर्ण प्रकल्पातील सर्वात क्लिष्ट आणि आकर्षक भाग मानला जात होता. चला […]

Continue Reading