Asia Cup: भारत-ओमान सामन्या दरम्यान अक्षरला गंभीर दुखापत… Team India चे टेन्शन वाढले!
भारतीय संघाने आशिया कप 2025 मधील शेवटचा गट सामना ओमानविरुद्ध 21 धावांनी जिंकत विजयी घोडदौड कायम ठेवली. प्रथम फलंदाजी करत भारताने 20 षटतांत 188 धावा केल्या, तर प्रत्युत्तरादाखल ओमानला केवळ 167 धावा झाल्या. या विजयामुळे टीम इंडियाने सुपर – 4 मध्ये दमदार एन्ट्री केली. आता सगळ्यांचे लक्ष रविवारी होणाऱ्या पाकिस्तानविरूद्ध भारत या सामन्यावर आहे. मात्र […]
Continue Reading