एक वधू दोन वर! महिलेने केले द्रौपदी प्रथेनुसार दोन भावांशी लग्न

आजच्या स्वार्थी जगात कुणी साधं चॉकलेट सुद्धा शेअर करत नाहीत, मग आपला जीवनसाथी शेअर करणं तर लांबचं राहिलं. आताचं उदाहरण द्यायचं झाल्यास “कोल्ड प्ले” कॉन्सर्टमध्ये एका जोडप्याचं भाडं उघडं पडलं. त्यानंतर त्या जोडप्याची झालेली पळापळ अगदी जगभर प्रसिद्ध झाली. भारत याबाबतीत थोडा वेगळा आहे. भारताला विविध परंपरा, रूढी, प्रथांचा इतिहास आहे. प्रत्येक भागात वेगवेगळ्या परंपरा,…

Read More
ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांची ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला सदिच्छा भेट.

ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांची ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला सदिच्छा भेट

नव्या पत्रकारांना नियुक्तीपत्रांचे वितरण ठाणे , दि. १७ जुलै‘जबरी खबरी’ या मराठी डिजिटल चॅनेलला दिनांक १६ जुलै रोजी ज्येष्ठ पत्रकार, संपादक व माध्यमतज्ज्ञ राजा माने यांनी सदिच्छा भेट दिली. ठाणे येथे पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात त्यांनी नव्याने कार्यरत होणाऱ्या पत्रकारांना नियुक्तीपत्रे सुपूर्द केली तसेच पत्रकारितेतील नैतिकता, सत्यनिष्ठा आणि लोकशाही मूल्यांवर आधारित मार्गदर्शन केले. ‘जबरी…

Read More
दीड लाख गोविंदांना मिळणार विमा कवच!

दीड लाख गोविंदांना मिळणार विमा कवच! – सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची मागणी पूर्ण

    महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी जन्माष्टमीच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणारी दहीहंडी ही एक पारंपरिक, सामाजिक आणि साहसी कला म्हणून ओळखली जाते. या उत्सवात हजारो गोविंदा पथकं सहभागी होतात आणि थरांवर थर लावून दहीहंडी फोडली जाते. या खेळात सामील होणाऱ्या गोविंदांचा जीव धोक्यात असतो. त्यामुळे सुरक्षेची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. याचाच भाग म्हणून महाराष्ट्र…

Read More
केरळमध्ये भरला घटस्फोटीत महिलांचा "डिव्होर्स कॅम्प"

ब्रेकिंग द सायलन्स; केरळमध्ये भरला घटस्फोटीत महिलांचा “डिव्होर्स कॅम्प”

  अलिकडच्या काळात घटस्फोट ही जरी एक सामान्य घटना असली तरी घटस्फोटीत महिलेकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र बदललेला नाहिय. पूर्वीच्या पिढ्या कितीही त्रास झाला तरी नातेसंबंध टिकवून ठेवण्यावर भर देत असत. परंतू आताची पिढी आहे ते स्वीकारून पुढे जाण्याकरीता आग्रही असल्याचे दिसून येते. घटस्फोट या बाबतीत प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असला तरी या शब्दाभोवती अजूनही काही गोष्टी…

Read More
चिमणी

चिमणी – निसर्ग साखळीतील संवेदनशील, पण अत्यावश्यक दुवा

मुंबईच्या या गजबजाटीच्या वातावरणात सकाळी एक आवाज कानांना सुमधूर वाटतो. दिवसाची सुरूवात चिमण्यांच्या चिवचिवाटाने झाली तर याहून सुख ते काय… हा लहानगा पक्षी आपल्या आयुष्यातील एक भाग आहे. परंतू ती नैसर्गिकदृष्ट्या एक अत्यंत महत्वाचा भाग मानली जाते. परिसरातील जैवविविधता वाढवण्यामध्ये चिमण्यांचा अप्रत्यक्षरित्या सहभाग आहे. चिमण्या निसर्गाच्या दृष्टीने महत्वाच्या कशा? याचं उत्तर म्हणजे चिमण्यांना बीजप्रसारक म्हणून…

Read More
Maharashtra Govt to Launch "Jayant Narlikar Science & Innovation Centre"

Maharashtra Govt to Launch ‘Jayant Narlikar Science & Innovation Centre’ | शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या नावाने SIAC उपक्रम सुरू

माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतीक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांची घोषणा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामार्फत (RGSTC) २०१५ पासून राज्यात काही जिल्ह्यांमध्ये “विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र” (SIAC) स्थापन केले आहेत. आता उर्वरित २३ जिल्ह्यांमध्ये SIAC केंद्रे व २८ नवीन टेक्नॉलॉजी लॅब्स उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एकूण ५ वर्षाच्या कालावधीत ही केंद्रे निर्माण करण्यात…

Read More