बाल्कनीत बुलेटप्रुफ काच… सलमानने केला खुलासा

बाल्कनीत बुलेटप्रुफ काच… सलमानने केला खुलासा

बॉलिवूडच्या तीन खान पैकी एक भाईजान कायमच चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांमुळे. ईद असो किंवा त्याचा वाढदिवस असो, तो आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी बाल्कनीत येऊन उभा राहत असे. गेल्या ईदला चाहत्यांना शुभेच्छा देण्याकरीता बाल्कनीत आला पण तो बुलेटप्रुफ काचेमागे उभा होता. हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले होते. मात्र आता सलमानने…

Read More
फक्त 9 लाखात घर?

फक्त 9 लाखात घर? ठाणे, वसईसह एकूण 5285 म्हाडाची घरे उपलब्ध

म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ठाणे शहर, ठाणे जिल्हा आणि वसई येथील 5285 घरांची, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस आणि कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंडांची विक्री जाहीर करण्यात आली. या घरांसाठी 14 जुलै 2025 रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या लॉटरीमध्ये एकूण 565 घरे सर्वसमावेशक योजनेअंतर्गत, 3002 घरे एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत, 1677 घरे म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण…

Read More
59 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास

59 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास; भारतीय पासपोर्टची गगनभरारी

मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार, जगभरातील देशांच्या पासपोर्टच्या जागतिक क्रमवारीत भारतीय पासपोर्टने महत्वाची कामगिरी बजावली आहे. भारताने नाविन्यपूर्ण कामगिरी बजावत 85 व्या स्थानावरून 77 व्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताच्या दृष्टीने ही खूप महत्वाची गोष्ट आहे. भारतीय नागरिकांना आता 59 देशांमध्ये व्हिसामुक्त किंवा व्हिसा-ऑन- अरायव्हल प्रवेश मिळणार आहे. भारतीय आफ्रिकेतील 19 देशांमध्ये, आशियातील 18…

Read More
उपराष्ट्रपती पद रिक्त…

उपराष्ट्रपती पद रिक्त… धनखडांच्या राजीनाम्यानंतर सभागृह अध्यक्ष कोण?

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव सोमवारी संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवून राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकिय क्षेत्रात सगळ्यांनाचं धक्का बसला. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड 17 जुलै रोजी एका कार्यक्रमादरम्यान स्टेजवर चक्कर येऊन पडले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आपल्याला प्रकृती अस्वास्थ जाणवत असून डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्या कारणास्तव…

Read More
चीनचा "वॉटर बॉम्ब"; ब्रम्हपुत्रेवरून भारत - चीन संघर्षाचा नवा अध्याय

चीनचा “वॉटर बॉम्ब”; ब्रम्हपुत्रेवरून भारत-चीन संघर्षाचा नवा अध्याय

चीन आणि भारतातील संबंध कायमच तणावपूर्ण राहिलेले आहेत. विशेषत: लडाख भागातील सीमावाद. आता एका नव्या कारणामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. चीनने ब्रम्हपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधत असल्याची घोषणा केली आहे. या कामाची सुरूवात शनिवारी चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आली. जवळपास 12 लाख कोटी रूपये खर्चून हे धरण…

Read More
7/11 लोकल बॉम्बस्फोटातील 12 आरोपी निर्दोष.

7/11 लोकल बॉम्बस्फोटातील 12 आरोपी निर्दोष; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. 11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या पश्चिम उपनगरात एका पाठोपाठ एक असे 7 स्फोट घडवण्यात आले होते. या भयानक स्फोटात 209 हून अधिक सर्वसामान्यांना आपला जीव गमवावा लागला, तर 700 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींना…

Read More