India's vice president 2025

India’s vice president 2025 : महाराष्ट्र ठरला दुसऱ्यांदा भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी मानकरी!

भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांची नुकतीच निवड झाली. यामुळे उपराष्ट्रपती पदाचा महाराष्ट्राला दुसऱ्यांदा बहुमान मिळाला आहे. याआधी शंकर दयाळ शर्मा हे महाराष्ट्राचे राज्यपाल असताना १९८७ रोजी त्यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली होती. योगायोग म्हणजे आधीच्या उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यामुळे या दोघांची उपराष्ट्रपदी वर्णी लागली. उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून भाजपच्या संसदीय मंडळाने राज्यपाल सीपी…

Read More
दोन निष्पाप चिमुकल्यांसह 5 जणांचा आगीत होरपळून मृत्यू

अग्नितांडव! दोन निष्पाप चिमुकल्यांसह 5 जणांचा आगीत होरपळून मृत्यू

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील एका दुकानाला लागलेल्या आगीमध्ये एकाच कुंटुंबातील दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आगीत मृत्यूमुखी पडलेले कुटुंब फर्निचर दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहत होते. दुकानातील फर्निचरने भीषण पेट घेतल्याने ते आगीच्या कचाट्यात सापडले.  नेवासा फाटा येथे रविवारी रात्री उशिरा मयूर रासणे यांच्या फर्निचर दुकानाला भीषण आग लागली. दुकानाच्यावरचं मयूर रासणे आपल्या कुटुंबासमवेत…

Read More

Daily राशीभविष्य : 17 ऑगस्ट 2025 : श्रावणातील शेवटचा आठवडा घेऊन येणार ‘या’ राशींना लाभयोग; वाचा 12 राशींचे राशीभविष्य

मेष – आजचा दिवस कामकाजासाठी उत्तम आहे. नवीन संधी मिळतील पण संयम ठेवावा लागेल. घरात आनंदाचे वातावरण राहील.वृषभ – आर्थिक बाबतीत सतर्क राहा. अचानक खर्च वाढू शकतो. महत्वाची कागदपत्रे नीट तपासा.मिथुन – प्रवासाचे योग आहेत. मित्रांशी नव्या योजना तयार होतील. उत्साह वाढेल पण आरोग्याची काळजी घ्या.कर्क – कुटुंबात समाधान आणि स्नेह वाढेल. कामात सहकाऱ्यांचा पाठिंबा…

Read More

Daily राशीभविष्य – 16 ऑगस्ट 2025 – दहीहंडी ठरणार ‘या’ राशींसाठी सुवर्णयोग; वाचा 12 राशींचे राशीभविष्य

मेषनवी कामं सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे, पण घाईघाईत निर्णय घेऊ नका. जुने प्रलंबित कामे पूर्ण होतील. वृषभआर्थिक व्यवहारात फसवणुकीची शक्यता असून कागदपत्रं, माहिती नीट तपासा. खर्चावर नियंत्रण ठेवा. मिथुनप्रवासाचे योग असून त्यातून लाभदायक ठरतील. पण थकवा जाणवेल. नवी ओळखी भविष्यकाळासाठी महत्त्वाच्या ठरतील. कर्कघरगुती वातावरण आनंदी राहील; नातेसंबंध सुधारतील. कामात सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. सिंहमेहनतीचे चांगले…

Read More
सारे जहाँसे अच्छा

“सारे जहाँसे अच्छा” लिहिणाऱ्या कवीला पाकिस्तानच्या निर्मितीसाठी जबाबदार का मानलं जातं?

“मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिन्दी हैं हम वतन है हिन्दोस्ताँ हमारा”ही ओळ ऐकली की प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना उचंबळून येते. पण या ओळीं रचणारे कवी मोहम्मद इकबाल हे पुढे पाकिस्तानच्या निर्मितीमागील महत्त्वाचा विचारवंत ठरले. हे ऐकून अनेकांना धक्का बसतो. हा विरोधाभास कसा घडला, याची कहाणी समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे….

Read More

आधी नवरा, मग सासरा, वाचा क्राइम पेट्रोलला ही लाजवेल बबलीची करामत! 

सदर घटना आग्रा येथील बमरौली कटारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतली आहे. बुधवारी रात्री एका महिलेने प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या सासऱ्याची प्रियकरासोबत मिळून हत्या केली. त्यानंतर सासऱ्याचा मृतदेह शेतात फेकून दिला. घटनेनंतर प्रियकरासोबत ती फरार झाली आहे. या प्रकरणामुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस या दोन्ही फरार आरोपींचा शोध घेत आहेत.  या महिलेचे नाव बबली असे असून,…

Read More