“कशाला हवेत मोडके पुल” पहिल्याच महाराष्ट्र भूषण सोहळ्यात पडली होती वादाची ठिणगी
1996 साल… शिवसेना – भाजप युतीचे सरकार. महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असावा ही संकल्पना प्रत्यक्षात येत होती. विशेष म्हणजे “महाराष्ट्र भूषण” हा पुरस्कार सुरू व्हावा यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वत: आग्रही होते. तसेच पहिला सन्मान अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांना मिळावा, अशी आग्रही शिफारस देखील त्यांनी केली होती. मात्र या पुरस्कारानंतर वेगळच…
