महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटी रुपयांचे पॅकेज देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Maharashtra Flood Relief Package : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर

Devendra Fadnavis Announces Maharashtra Flood Relief Package : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक भागांत शेती, घरांसह शेतीपिकांचं नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीच्या पॅकेजची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. याबाब आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ […]

Continue Reading
Jabari Khabari

डॉक्टरांचे Handwriting ठरले 7 हजार मृत्यूंचे कारण! सुवाच्च अक्षरात Prescription लिहिणे आता बंधनकारक

Doctor handwriting issues: सध्याच्या काळात लिखाण खूप कमी झाले आहे. प्रत्येकजण टेक्नोसेव्ही झाल्याने लिहिण्यासाठी कीबोर्डचा वापर करतात. परंतु, डॉक्टरांच्या लिखाणाला खूप महत्त्व आहे, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. अनेक डॉक्टरांचे हस्ताक्षर खूप वाईट असतात आणि ते केवळ औषध विक्रेत्यालाचा कळतात. जगभरात डॉक्टरांच्या हस्ताक्षरावरून अनेक विनोदही केले जातात. परंतु, न्यायालयाच्या निकालानुसार हा विनोदाचा विषय नाही. याबाबतचे महत्त्व […]

Continue Reading
Kantara Movie 2025

Kantara History: ‘कांतारा’मध्ये दाखवण्यात आलेले पांजुर्ली-गुलिगा देव आहेत तरी कोण? जाणून घ्या त्यांचा अद्भुत इतिहास

Kantara Chapter 1 myths: ‘कांतारा’ हा चित्रपट मागील आठवड्यात रिलीज झाला. २०२२ मध्ये रिलीज झालेला त्याच्या प्रीक्वलमुळे लोकांना कांतारा चाप्टर १ ची प्रचंड उत्सुकता होती. ‘कांतारा वन’मध्ये काय कथा असणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. ‘कांतारा’मध्ये निर्मात्यांनी प्रेक्षकांना पांजुर्ली देवता दाखवली होती. त्याची ताकद दाखवली होती. पण आता ‘कांतारा’च्या प्रीक्वलमध्ये प्रेक्षकांना पांजुर्ली देवता आणि […]

Continue Reading

कोजागिरी पौर्णिमा : महत्व आणि परंपरा

अश्विन शुद्ध पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने पौर्णिमा साजरी केली जाते. रात्रभर जागरण करून पारंपरिक खेळ, गाणी व कथा सांगण्याची परंपरा आहे. तर काही ठिकाणी भजन-किर्तन ठेवले जाते. खासकरून महिला एकत्र येतात आणि हलका फुलका आहार करून नंतर जागे राहण्याकरीता वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातात. हा […]

Continue Reading
Rahul Gandhi on Lord Ram

Rahul Gandhi:सनातनला विरोध करणाऱ्या कॉँग्रेसची गुडघ्यात अक्कल! चक्क रामाच्या रूपात राहुल गांधींची नक्कल

Rahul Gandhi Lord Ram Controversy : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भाजपासह केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. गेल्या वर्षीच्या लोकसभा आणि त्यापाठोपाठ झालेल्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. इतकेच नाही, तर राहुल यांनी पत्रकार परिषदेत काही पुरावेदेखील सादर केले. त्यावरून सत्ताधारी आणि […]

Continue Reading

मीराबाईची Silver Story; तिसऱ्यांदा पदक जिंकत रचला इतिहास

Norway मधील फोर्डे येथे झालेल्या स्पर्धेत मीराबाई चानू हिने पुन्हा एकदा भारतीयांची मान उंचावली! जागतिक अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत रूपेरी यश संपादन केले. या स्पर्धेतील तिचं हे तिसरं पदक आहे. यामुळे मीराबाई विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकणारी तिसरी वेटलिफ्टर ठरली आहे. या विश्वचषक स्पर्धेत मीराबाईने एकूण 199 किलो वजन उचलले. स्नॅच मध्ये तिने 84 किलो सहज […]

Continue Reading
remarkable-story-of-the-first-indian-divorcee-and-female-doctor

Divorce case in India:भारतातील पहिला घटस्फोट, ज्याने निर्माण केला महिला हक्क कायदा! वाचा सविस्तर

Divorce case in India:भारतात सध्या घटस्फोटांचं प्रमाण वाढलं आहे. म्हणजे अगदी १० लग्नं झाली, तर त्यातील ३ घटस्फोट होतात. अगदी अभिनेते-सेलेब्रिटी लोकं यांचे तर सहज रित्या घटस्फोट झाल्याच्या चर्चा होतात. सामान्य कुटुंबापासून ते मोठ्या कुटुंबापर्यंत घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले दिसते. पण तुम्हाला माहीत आहे का, पहिला घटस्फोट कधी झाला? किंवा महिलांसाठीचा हक्क कायदे कधी सुरु झाले […]

Continue Reading

Stock Market: क्रॅश होण्याची भीती; वॉरेन बफे यांच्या सल्ल्यावर कियोसाकींचा इशारा

गेल्या वर्षभरात सोने आणि चांदीच्या भावांनी अक्षरश: झेप घेतली. त्यांच्या किंमतींमध्ये 50 टक्क्यांहून अधिक उसळी पाहायला मिळाली. जागतिक बाजारात झालेल्या अस्थिरतेमुळे सोन्या-चांदीच्या ही वाढ झाली आहे. मात्र यामुळे आर्थिक विश्वातल्या दोन मोठ्या दिग्गजांमध्ये वाद निर्माण झाला आहे. ‘Rich Dad Poor Dad’ चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी ‘Berkshire Hathway’ चे सीईओ वॉरेन बफे यांच्या वक्तव्याला उद्देशून […]

Continue Reading
electronic-bonds-to-start-in-maharashtra

Electronic Bond In Maharashtra: कागदी बॉण्डची झंझट संपणार; आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉण्डची सुरुवात

Electronic Bond In Maharashtra: आता कागदी बॉण्डची झंझट संपणार आहे. कारण आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉण्डची (Electronic Bond) सुरुवात करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक बॉण्डमुळे आयातदार व निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. कस्टम अधिकाऱ्यांकडून तत्काळ पडताळणीमुळे फसवणुकीसही आता आळा बसणार आहे. आधीच्या बॉण्डमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बदल किंवा रक्कम वाढ करणे शक्य होईल. कस्टम अधिकारी व ग्राहकांच्या ई-स्वाक्षरीमुळे […]

Continue Reading
Dasara and shivaji park

Dasara Melava 2025: दसरा मेळावा म्हणजे शिवाजी पार्क! बाळासाहेबांच्या मेळाव्याचं अटळ समीकरण;वाचा सविस्तर

Dasara melava history 2025:दरवर्षी गणपती झाल्यावर चर्चा सुरु होते नवरात्र आणि त्यानंतर होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याची. दसरा मेळावा हा सणापेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा जास्त ठरतो. रा. स्व. संघाची स्थापना १९२५ रोजी विजयादशमीच्या दिवशी झाली. तेव्हापासून संघाकडून दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो. विशेष संचलन आणि सरसंघचालकांचे भाषण यावेळी होते. संघाचा दसरा मेळावा जसा आकर्षणाचा बिंदू असतो, […]

Continue Reading