ताणतणाव: शरीर आणि मनावर होणारे परिणाम व त्याचे व्यवस्थापन

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात ताणतणाव हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. नोकरी, कुटुंब, आर्थिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक अपेक्षा यामधून अनेकजण प्रचंड मानसिक आणि शारीरिक दडपणाचा सामना करत असतात. थोडा तणाव प्रेरणादायी ठरू शकतो, पण सतत तणावाखाली राहिल्यास त्याचे दुष्परिणाम शरीर आणि मनावर गंभीरपणे जाणवू लागतात. आपल्या आरोग्यावर होणारे हे परिणाम टाळण्यासाठी तणावाच्या मुळाशी […]

Continue Reading

शेतकऱ्यांचा AI वर विश्वास – प्रगतीची नवी आस! महाराष्ट्रातले 1000 शेतकरी करतायत AI आधारित शेती!

हवामान बदलामुळे शेतीमध्ये अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत, ज्यामुळे पिकांचे रोग आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून, महाराष्ट्रातील बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने (ADT) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस शेतीत सुधारणा करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. प्रकल्पाची सुरुवात आणि उद्दिष्टेADT बारामतीने 2024 च्या जानेवारी महिन्यात “फार्म ऑफ द फ्युचर” […]

Continue Reading

मुलं ऑनलाईन सुरक्षित रहावीत यासाठी पालकांनी काय करायला हवं?

आजकाल मुलांचा इंटरनेटशी संपर्क दिवसेंदिवस वाढत चाललाय. शिक्षण, करमणूक, आणि मित्रांशी गप्पा मारण्यासाठी ते ऑनलाइन असतात. पण या डिजिटल जगात अनेक धोकेही आहेत. पालक म्हणून तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही मुलांना सुरक्षित डिजिटल वातावरण द्यावं. तर, मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेसाठी तुम्ही नक्की काय करू शकता? चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. मुलांशी संवाद साधासगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांशी […]

Continue Reading

मासिक पाळीचे विकार : कारणे, लक्षणे आणि उपाय

मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असतो. मात्र, काही स्त्रियांना मासिक पाळीशी संबंधित विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळीतील अनियमितता, वेदनादायक पेटके, जास्त रक्तस्त्राव, हार्मोनल असंतुलन यांसारख्या समस्या काही वेळा गंभीर आरोग्याच्या तक्रारी निर्माण करू शकतात. या लेखामध्ये मासिक पाळीच्या विकारांबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. मासिक पाळीचे विकार कोणते आहेत?स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या […]

Continue Reading

मुंबई ते दुबई पाण्याखालील बुलेट ट्रेन : भारत आणि युएईमधील कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प

मुंबई आणि दुबई यांना जोडणाऱ्या पाण्याखालील बुलेट ट्रेन प्रकल्पाची शक्यतेची चर्चा जोर धरत आहे. नॅशनल अडव्हायझर ब्युरो लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख सल्लागार अब्दुल्ला अलशेही यांनी अलीकडेच या योजनेबाबत माहिती दिली आहे. या प्रकल्पामुळे भारत आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) यांच्यातील वाहतूक, व्यापार आणि संसाधनांची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. […]

Continue Reading

‘ब्रेन रॉट’ इफेक्ट! सोशल मीडिया तुमचा वेळच नाही, तर मेंदूही खातोय!

‘ब्रेन रॉट’ – सोशल मीडियामुळे तुमचा मेंदू कमजोर तर होत नाहीये ना? आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. परंतु, अनेकदा आपण नको इतका वेळ रील्स, मीम्स आणि बिनकामाच्या कंटेंटमध्ये घालवतो. हिच सवय आपल्या जीवावर बेतू शकते, हे तुम्हाला माहिती आहे का? हिच सवय मानसिक आणि बौद्धिक क्षमतेस हळूहळू […]

Continue Reading

उन्हाच्या तडाख्यात फिट आणि फ्रेश राहण्याचे सोपे उपाय!

उन्हाळा सुरू झाला की, तापमानात मोठी वाढ होते आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो. वाढलेली उष्णता शरीरातील पाणी कमी करते, ऊर्जा कमी होते आणि थकवा जाणवतो. त्यामुळे आरोग्य टिकवण्यासाठी योग्य आहार, पुरेसे पाणी आणि शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात होणाऱ्या आरोग्य समस्याउन्हाळ्यात तापमानाच्या तीव्रतेमुळे विविध आरोग्य समस्या उद्भवतात. त्यामध्ये प्रामुख्याने खालील त्रास होण्याची शक्यता असते:• […]

Continue Reading

हँगओव्हर टाळण्यासाठी १० प्रभावी उपाय

रात्रभर पार्टी करून दुसऱ्या दिवशी उठल्यावर डोकं दुखणं, उलटीची भावना, अशक्तपणा, आणि आळस वाटणं, हे हँगओव्हरचे प्रमुख लक्षणं आहेत. मद्यपान केल्यानंतर हँगओव्हर होणं सामान्य आहे, पण ते टाळता येणंही शक्य आहे. योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास तुम्ही हँगओव्हरपासून वाचू शकता. चला, हँगओव्हर टाळण्यासाठी १० सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घेऊ. १. हायड्रेटेड रहा  मद्यपानामुळे शरीरात पाण्याची […]

Continue Reading

पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

पाणी पिण्याच्या योग्य वेळेबाबत वेगवेगळी मतं पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. काही लोक सांगतात की, जेवणाआधी पाणी प्यावं, तर काही सांगतात की जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. काहीजण असंही सांगतात की, जेवणानंतर दोन तास पाणी टाळावं. दुसरीकडे, काहीजण म्हणतात की, तहान लागली तेव्हा पाणी पिणं उत्तम. या वेगवेगळ्या मतांमुळे अनेकांच्या मनात […]

Continue Reading