रायगड किल्ला केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारा दुर्ग असून, तो आपल्या स्थापत्यकलेच्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचाही उत्तम नमुना आहे.…
परदेशात शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असते. परंतु अमेरिकेतील व्हिसा धोरणात झालेल्या बदलांमुळे या स्वप्नांना मोठा धक्का बसला आहे.…
स्त्रियांची प्रगती ही समाजाची खरी उन्नती असते. विज्ञान, अभियांत्रिकी आणि अंतराळ संशोधनासारख्या क्षेत्रात महिलांचे योगदान वाढवणे ही काळाची गरज आहे.…
दरवर्षी हजारो मैलांचा प्रवास करून स्थलांतरित पक्ष्यांचे थवे भारतात येतात. थंडीपासून बचाव, अन्न व पाण्याचा शोध, तसेच प्रजननाच्या योग्य जागा…
भारताच्या परराष्ट्र सचिवपदी विराजमान असलेले विक्रम मिस्री सध्या सोशल मीडियावर चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी यांच्यासारख्या पंतप्रधानांचे विश्वासू…
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहित शर्मानंतर विराट कोहलीनेही कसोटी फॉरमॅटला अलविदा…
2025 मधील इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) ही जगातील सर्वात मोठी टी-20 लीग सध्या स्थगित करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात…
सह्याद्रीच्या रांगांमध्ये उभ्या असलेल्या किल्ल्यांच्या दगडांमध्ये इतिहासाची गूढता दडलेली आहे. या गूढतेला उलगडणारे, त्यातल्या प्रत्येक खाचखळग्याला शब्दरूप देणारे आणि शिवकालीन…
भारत-पाकिस्तान सीमारेषेवर सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर पाकिस्तान आणि POK (पाकव्याप्त काश्मीर) भागात दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याने…
गौतम बुद्ध यांनी धार्मिक नव्हे, तर सामाजिक, नैतिक आणि बौद्धिक क्रांती घडवली. त्यांनी 2,500 वर्षांपूर्वी भारतात बौद्ध धर्माची स्थापना केली…