मेरठ सारख्या शांत शहरात, एका घराच्या बंद दाराआड दडलेलं सत्य जेव्हा समोर आलं, तेव्हा त्याने सगळ्यांना हादरवून सोडलं. हा घटनाक्रम…
उन्हाळा सुरू झाला की, तापमानात मोठी वाढ होते आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो. वाढलेली उष्णता शरीरातील पाणी कमी करते, ऊर्जा…
राज्यातील सांस्कृतिक वारशाच्या जतन आणि संवर्धनासाठी वांद्रे (पूर्व) येथे राज्याचे नवे “महाराष्ट्र पुराभिलेख भवन” बांधण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य…
महाराष्ट्रातील वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या सुधारण्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) ते पुणे दरम्यान एक नवीन ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्प हाती…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करण्यासाठी महाड येथे 'भीमसृष्टी' उभारण्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी…
भारतीय वायुसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे तेजस (Tejas) हे स्वदेशी लढाऊ विमान हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या भारतीय सरकारी संरक्षण कंपनीने…
“या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे…” कविता केवळ शब्दांची रचना नव्हे, तर ती भावना गुंफणारी जादू आहे. ती जीवनाचा…
एका सामान्य घरात जन्मलेल्या मुलाने स्वप्न पाहिलं इतिहासाला शिल्पात बंदिस्त करण्याचं!हातात हातोडा आणि छिन्नी घेतली… आणि पाहता पाहता त्याने दगडांना…
राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयांना 4066 नवीन आधार किट्स उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत,…
भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा अनुभव घेण्यासाठी विशेष "भारत गौरव यात्रा" सुरू करण्याची घोषणा केली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी…